श्री दत्तगुरूंनी गोरक्षनाथांच्या सिद्धीचे गर्वहरण कसे केले ?

गोरक्षनाथ दत्तात्रेयांच्या शोधार्थ एका गुहेत शिरले. तेथे त्यांना जटाधारी उन्मत्त पिशाचवत व्यक्ती बसलेली दिसली. गोरक्षनाथ पण तेथेच एका शिळेवर बसले. मध्यान्ह समय – भिक्षेची वेळ झालेली म्हणून त्यांनी खांद्यावरून झोळी उतरवली, तोच ती उडून अदृश्य झाली आणि स्वादिष्ट भिक्षान्नाने भरून परत आली. Read more »

श्री स्वामी समर्थांचा हितोपदेश : लोभाऐवजी धर्माने वागा !

१. लोभी पुजार्‍याने स्वामी समर्थांना पुण्यस्नान करण्यासाठी धन मागितल्याने त्यांनी निघून जाणे सेतुबंध रामेश्‍वरला पापविनाशक तीर्थकुंडे आहेत. तेथील एक पुजारी अतिशय धनलोभी होता. द्रव्याविना स्नान न घडे असे तो तीर्थावर स्नानाला येणार्‍या प्रत्येकाला सांगत असे. एकदा अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ तेथे आले असता त्या पुजार्‍याने त्यांनाही हेच सांगितले. श्री स्वामी म्हणाले, आम्ही निर्धन संन्यासी दिगंबर, … Read more

समर्थ रामदासस्वामींची क्षात्रवृत्ती दर्शवणारी कथा

मित्रांनो, संत केवळ देवतांच्या तारकरूपाचीच नव्हे, तर वेळप्रसंगी आवश्यकतेनुसार मारक रूपाचीही साधना कशी करतात, याचे उदाहरण समर्थ रामदास्वामींच्या खालील कथेतून लक्षात येर्इल. Read more »

विठ्ठलाने स्वतः ज्ञान न देता गुरूंकडे पाठवणे

संत नामदेव परमेश्वराच्या सगुण रूपाशी एकरूप होते. परंतु विसोबा खेचर यांनी घेतलेल्या परिक्षेतून ते निर्गुण रूपाशी कसे एकरूप होऊ शकले हे खालील कथेतून पाहूया. Read more »

गंगास्नानाने पावन होण्यासाठी यात्रेकरूंमध्ये खरा भाव आवश्यक !

ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी लोकांचे काशी येथे गंगास्नान करुनही पावन न होण्याचे कारण खालील कथेतून दिले आहे. Read more »

आत्मज्ञानापुढे मृत्यूला परतवून लावणा-या सिद्धीचीही किंमत शून्य असणे

सिद्धींचा वापर हा आत्मज्ञान मिळवण्याच्या मार्गावरील अडथळा कसा आहे, हे संत ज्ञानेश्वर आणि चांगदेव यांच्या खालील कथेतून आपल्याला स्पष्ट होर्इल. Read more »

इतरांच्या कल्याणात आनंद मानणारे बाल रामानुज

या कथामालेत खालील कथांचा समावेश आहे –
१, इतरांच्या कल्याणात आनंद मानणारे बाल रामानुज
२. गुरुनिष्ठा
३. खरा भक्त देवाकडे काही मागत नसणे
४. गुरूंनी शिष्याला भगवंताची अनुभूती तात्काळ देणे Read more »

संत तुकाराम महाराज

संत तुकाराम महाराज साधेसुधे आणि सरळ स्वभावाचे संत होते. ते अतिशय संयमी आणि तपस्वी जीवन जगत असत. त्यांच्या एका शिष्याने अविचाराने केलेली कृती आणि संत तुकाराम महाराजांची क्षमाशीलता यांविषयी जाणून घेऊया. Read more »

संत मच्छिंद्रनाथ यांची जन्मकथा

एकदा रागाच्या भरात शिव कैलास आणि गौरी यांना सोडून एका निबिड जंगलात येऊन राहिला आणि त्याने तेथेच समाधी लावली. गौरीने शोध घेऊनसुद्धा शिव सापडला नाही. इतक्यात अचानक
नारदमुनी तेथे आले. Read more »