वन्दे मातरम् – क्रांतीकारकांचा मूलमंत्र

थोर वंग देशभक्त बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे वन्दे मातरम् या गीताचे रचयिते आहेत. इ.स. १८७६ साली त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये त्यांनी हे गीत लिहिले. ही कादंबरी इ.स. १८८२ साली प्रकाशित झाली आणि लवकरच हे गीत भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणागीत बनले. Read more »

ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला !

मातृभूमीसाठी व्याकुळ झालेले स्वा. सावरकर हे ब्रायटन (इंग्लंड) येथील समुद्रकिनार्या वर एकाकी बसले असतांना तेथील सूर्यास्त पाहून त्यांना हिंदुस्थानच्या सिंधुतटावरील सूर्यास्ताची आठवण झाली आणि त्यांना ’सागरा प्राण तळमळला’ हे पद स्फुरले. Read more »