अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ

अक्कलकोटचे परब्रह्म श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांना अभयदान देताना म्हणत, ”भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.” आजही त्याची प्रचीती भक्तांना येत असते. Read more »

श्री नृसिंह सरस्वती (इ.स. १३७८ ते १४५८)

श्री नृसिंह सरस्वती हे श्री दत्तात्रेयाचे दुसरे अवतार. श्रीपाद श्रीवल्लभ हा पहिला अवतार. त्यांनीच करंजनगर नावाच्या गावी जन्म घेतला. त्यांच्या Read more »

श्री माणिक प्रभू

श्री माणिक प्रभू यांचा जन्म निजामशाहीतील बसव कल्याण नजीकच्या लाडवंती या लहानशा खेड्यात झाला. त्यांचे बालपण बसव कल्याण येथे गेले. त्यांचे सबंध आयुष्य विलक्षण चमत्कारांनी भरलेले आढळून येते. Read more »

आझाद हिंद सेनेची कॅप्टन लक्ष्मी

‘कॅप्टन लक्ष्मीचा जन्म २४.१०.१९१४ या दिवशी मद्रास येथे झाला. खिस्ताब्द १९३८ मध्ये वयाच्या २४ व्या वर्षी ती एम्.बी.बी.एस्. परीक्षा उत्तीर्ण झाली. सिंगापूरमध्ये नेताजी सुभाषचंद्रांची भाषणे तिने ऐकली आणि प्रभावित होऊन आझाद हिंद सेनेकडे आकर्षित झाली. Read more »

श्री संत चैतन्य महाप्रभू (इ.स. १४८६ ते १५३३)

बंगालमध्ये गंगा तीरावर नवद्विप गावी निंब वृक्षाच्या पर्णकुटीत इ.स. १४८६ फाल्गुन शुद्ध पौर्णिमा या दिवशी जगन्नाथ व शुचीदेवी यांना पुत्र झाला. तेच चैतन्य महाप्रभू Read more »

श्री गोरक्षनाथ (इ.स. १००० ते ११००)

मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत फिरत रंजलेल्या-गांजलेल्यांना, अनेक दुःखी-कष्टी पीडितांना सुखाचा मार्ग दाखवू लागले, त्यांची दुःखे दूर करू लागले. Read more »

संत बहिणाबाई (शके १५५१)

बहिणाबाईंचा जन्म वेरुळच्या पश्चिमेकडे, वैजापूर तालुक्यातील देवगाव येथे झाला.एकदा संत तुकारामांचा अभंग त्यांच्या वाचनात आला. बहिणाबाईंनी सात दिवस तुकाराम महाराजांचा ध्यास घेतला. Read more »