राजमाची

सह्याद्रीच्या लोणावळा खंडाळा पासून निघणा-या डोंगररांगेमुळे निर्माण झालेला परिसर ‘उल्हास नदीचे खोरे’ म्हणून ओळखला जातो. Read more »

माहुली

ठाणे जिल्ह्यात शहापूर-आसनगावाजवळ एक दुर्गत्रिकुट आहे. माहुली-भंडारगड आणि पळसगड मिळून हे बळकट ठाणे तयार झाले आहे. Read more »

सांकशी

पेण जवळील बळवली येथे सांकसे/सांकशीचा किल्ला आहे. या तालुक्याचे पुर्वीचे नाव सांकसे/सांकशीचा या किल्ल्यावरून पडले. Read more »

मांगी तुंगी

बागलाण सुपीक,सधन आणि संपन्न असा मुलूख. सह्याद्रीच्या उत्तर दक्षिणेची सुरुवात होते ती या बागुलगेड (बागलाण) विभागातूनच होते. Read more »

चावंड

जुन्नर तालुक्यामध्ये नाणेघाटाचे पहारेकरी म्हणून नावलौकिक मिळवलेले किल्ले म्हणजे जीवधन, चावंड, हडसर आणि शिवनेरी. यांपैकी चावंड जुन्नर शहरापासून तासाभराच्या प्रवासावर असलेल्या आपटाळे गावानजीक आहे. Read more »

गर्गमुनी

श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या जीवनाविषयी गर्गमुनी यांनी वर्तविलेले भविष्य तंतोतंत खरे ठरले. कौरव-पांडव यांचे भारतीय युद्ध मानवसंहारक झाले; कारण….. Read more »

जीवक

द्धकालीन म्हणजेच अंदाजे ३ सहस्र वर्षांपूर्वी जीवक हे वैद्यकशास्त्रात पारंगत असे शास्त्रज्ञ होऊन गेले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी ज्ञान संपादन केले. आयुर्वेद, वैद्यक आणि वनस्पतीशास्त्र यांचे….. Read more »

सुभाषचंद्र बोस – आझाद हिंद सेना

आझाद हिंद सेना ही भारतीय पारतंत्र्याच्या काळात भारताची सेना होती. याची स्थापना सुभाषचंद्र बोसनी दुसर्‍या महायुद्धाच्या काळात केली.प्रत्येक हिंदुस्थानियाच्या अंगावर रोमांच उभे करणारे शब्द. Read more »

राजमाता जिजाबाई

राजमाता जिजाबाईनी शिवरायांना गोष्टी सांगीतल्या त्या पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या. सीतेचे हरण करणार्‍या दुष्ट रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता. Read more »