छत्रपती शिवाजी महाराज : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता !

छत्रपती शिवाजी महाराज एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांनी बालपणी, तरुणपणी शारीरिक सामर्थ्य वाढवण्यासाठी स्वत: कष्ट घेतले. Read more »

संत मुक्ताबाई

जिच्यामुळे मराठी साहित्याचे दालन भावसंपन्न झालेले असून, जिने मायमराठीच्या सारस्वतात भक्तीचा मला फुलविलेला आहे. अशा ज्ञानदेवाच्या भगिनी मुक्ताबाई हिचा जन्म इंद्रायणीतीरी वसलेल्या आळंदीच्या….. Read more »

श्री संत चोखामेळा

संत चोखामेळा हे श्रीमंत ज्ञानेश्वर महाराज यांचे समकालीन होते. त्यांची बायको सोयराबाई, बहीण निर्मलाबाई व मुलगा कर्ममेळा असे सर्व कुटूंब विठठल भक्त होते. त्यांनी पुष्कळ अभंग लिहीले असून ते प्रसिध्द आहेत. त्यांनी विवेक दिप म्हणून एक Read more »

मराठा साम्राज्याचा दरारा उभ्या हिंदुस्थानावर निर्माण करणारे थोरले बाजीराव पेशवे

थोरले बाजीराव पेशवे (ऑगस्ट १८, १६९९ – एप्रिल २५, १७४०) हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे १७२० पासून तहहयात पेशवे (मुख्य प्रधान) होते. Read more »

‘पुण्यश्लोक’ अहिल्याबाई होळकर

मराठय़ांच्या इतिहासात अनेक पराक्रमी सरदार होऊन गेले. त्यामधील होळकर घराण्यातील अहिल्याबाईंचे नाव आजही अनेकांच्या तोंडावर आहे. अहिल्याबाईंना ‘पुण्यश्लोक’ असेही म्हणतात. कारण त्यांनी Read more »

राष्ट्रवादाच्या महानतम पुरोधांमधून एक, असे वर्णिले गेलेले बिपिनचंद्र पाल !

भारताच्या राजनैतिक इतिहासात लोकमान्य टिळक आणि लाल लाजपत राय याच्याबरोबर केलेल्या सहकार्यामुळे स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित आहेत. साहस, साहाय्य व त्याग यांद्वारे संपूर्ण राजनैतिक स्वातंत्र्य किंवा स्वराजासाठी मागणी केल्यामुळे……… Read more »

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आधुनिक काळातील महान संत होऊन गेले. अडकोजी महाराज हे त्यांचे गुरू. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते अध्यात्मिक सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचं प्रबोधन करीत होते. Read more »

परशुराम : श्रीविष्णूचा सहावा अवतार

परशुराम श्रीविष्णूचा ६ वा अवतार आहे. त्याच्या कथा रामायणात, महाभारतात व काही पुराणांत आढळतात. त्याच्या आधीच्या अवतारांसारखे त्याच्या नावाचे स्वतंत्र पुराण नाही. Read more »

१८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याचा प्रारंभदिन

१८५७ सारखी प्रचंड क्रांती हेतूव्यतिरिक्‍त घडणे शक्य आहे काय ? दिल्लीला पडलेले वेढे, कानपूरला झालेल्या कत्तली, साम्राज्यांचे उभारलेले ध्वज व त्या ध्वजांखाली लढत लढत शूरांच्या धारातीर्थात पडलेल्या उड्या…. Read more »