समर्थ रामदास

एका गृहिणीचे अहंकारी चित्त समर्थांनी शुध्द चित्तात कसे पलटवले ते पाहण्यासारखे आहे. ‘ओम भवती पक्षा रक्षिले पाहिजे,’ असे म्हणणारे समर्थ ग्रामोग्रामी संपन्न दारापुढे जाऊन उभे राहात Read more »

निष्काम भक्तीने प्रसन्न होऊन ईश्वराने मायेतील अडचणी दूर करणे

श्रीकृष्णाला भेटण्याकरिता सुदामा गेला. सुदाम्याच्या बायकोने संपत्ती मागण्यासाठी सुदाम्याला सांगितले होते; परंतु सुदाम्याने काही मागितले नाही. Read more »

सत्संगाचा महिमा टिकवण्यासाठी जडभरताने वैयक्तिक अपमानाकडे दुर्लक्ष करणे

एकदा राहूगण राजा पालखीत बसून कपील मुनींच्या आश्रमात जात होता. पालखीचा एक सेवक आजारी पडला. त्यामुळे राजाने सांगितले, ‘‘जो कोणी दिसेल त्याला पालखी उचलण्यासाठी घेऊन या.’’ Read more »

साधनेने संचित आणि इच्छा यांचाही नाश होणे

विद्यारण्य स्वामींची परिस्थिती गरिबीची होती; म्हणून अर्थप्राप्तीसाठी त्यांनी गायत्री मंत्राची २४ पुरश्चरणे केली; पण अर्थप्राप्ती झाली नाही. त्या वेळी त्यांनी थकून संन्यास घेतला आणि त्यांना गायत्रीमातेचे दर्शन झाले. Read more »

प्रेमातील व्यापकता

संत तुकाराम महाराजांनी देहू गावाबाहेरच्या एका ऊसाच्या मळ्याची काही दिवस राखण केली; म्हणून त्या मळ्याच्या मालकाने त्यांना पंचवीस-तीस उसांची एक मोळी दिली. Read more »

ईश्वराचा नामजप करणार्‍यांना काळाचे भय नसणे

संत कबीर एकदा बाजारातून जात असतांना वाटेत त्यांना एक वाण्याची बायको दळत बसलेली दिसली. जात्याकडे पाहून कबिरांना रडू आले. Read more »

वासनेत अडकल्यास प्रगती न होणे

एक जण मथुरेहून गोकुळात जायला निघाला. त्याला नावेत बसून यमुना पार करायची होती; पण तो भांगेच्या नशेत होता. नावेत बसला आणि वल्ही मारायला लागला. संपूर्ण रात्र नाव चालवली, सकाळ झाली. Read more »

संतांनी जिज्ञासूला त्याच्या अधिकाराप्रमाणे (कुवतीप्रमाणे) साधना सांगणे

‘एका साधूकडे एक जिज्ञासू तरुण गेला आणि त्याने त्याला विचारले, ‘‘महाराज मुक्ती मिळण्यासाठी वनात जायला हवे का ?’’ Read more »