द्रौपदीची थाळी

पांडवांच्या वनवासाच्या काळातली ही गोष्ट! राजा धृतराष्ट्र हस्तिनापुरावर राज्य करीत होता. त्यामुळे धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधन याच्याच हातात राज्यकारभार होता, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. Read more »

देशद्रोह्याला धडा शिकवणारी वीरमती !

चौदाव्या शतकात देवगिरी राज्यावर राजा रामदेव राज्य करत होता. यवन सम्राट (बादशहा) अल्लाउद्दीनने देवगिरीवर चढाई केली आणि राजाला शरण येण्यास सांगितले; पण पराक्रमी रामदेवने त्याचा धिक्कार केला. Read more »

श्रद्धावंत भक्त : जटील

एका गावात एक विधवा स्त्री रहात असे. तिला एक जटील नावाचा मुलगा होता. तोच तिच्या जगण्याचा एकमेव आधार होता. तिला ‘त्याने पुष्कळ शिकावे आणि नाव कमवावे’, असे मनापासून वाटायचे. Read more »

रामभक्त त्यागराज

अनुमाने ४०० वर्षांपूर्वी तामिळनाडूमध्ये त्यागराज नावाचा रामभक्त होऊन गेला. तो उत्तम कवीही होता. तो रामाची स्व-रचित भजने म्हणायचा. त्याचे रामनाम सतत चालू असे. एकदा त्याला दुसर्‍या शहरात जायचे होते. Read more »

संत तुकाराम महाराज

संत तुकाराम महाराज साधेसुधे आणि सरळ स्वभावाचे संत होते. ते अतिशय संयमी आणि तपस्वी जीवन जगत असत. त्यांच्या एका शिष्याने अविचाराने केलेली कृती आणि संत तुकाराम महाराजांची क्षमाशीलता यांविषयी जाणून घेऊया. Read more »

प्राणिमात्रांविषयी आत्मियतेचा भाव असणारी पार्वती

पार्वतीने भगवान शंकराच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या केली. शंकर प्रगट झाला आणि दर्शन दिले. त्याने पार्वतीशी विवाह करणे स्वीकारले आणि तो अंतर्धान पावला. एवढ्यात काही अंतरावरील सरोवरात एका मगरीने मुलाला पकडले. Read more »

व्यवहारात राहूनही अनुसंधान ठेवावे भगवंताशी !

रावणाने सीतेचे हरण केल्यावर रामचंद्र शोक करू लागला. ते पाहून पार्वती शंकराला म्हणाली, ‘‘आपण ज्या देवाचे नाम अहोरात्र घेतो, तो आपल्या बायकोसाठी केवढा शोक करत आहे, ते पाहा ! बर्‍याच वेळा साधी माणसेसुद्धा इतका शोक करीत नाहीत.’’ Read more »

संत मच्छिंद्रनाथ यांची जन्मकथा

एकदा रागाच्या भरात शिव कैलास आणि गौरी यांना सोडून एका निबिड जंगलात येऊन राहिला आणि त्याने तेथेच समाधी लावली. गौरीने शोध घेऊनसुद्धा शिव सापडला नाही. इतक्यात अचानक
नारदमुनी तेथे आले. Read more »

समर्थांचा नारायण ते राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी असा विलक्षण प्रवास

भारत ही संतांची भूमी आहे. असे असले, तरी राष्ट्रहितासाठी कार्य करणार्‍या संतांची संख्या खूप दुर्मिळ आहे. त्यांतीलच एक म्हणजे रामदास स्वामी ! लहानपणी त्यांच्या आयुष्यात घडलेले काही प्रसंग आणि त्यांचा साधनाप्रवास थोडक्यात येथे देत आहोत. Read more »

संतांच्या वचनांचा विपरीत अर्थ लावणाऱ्या जलालखानाला धडा शिकवणारे समर्थ रामदासस्वामी !

एकदा महाराष्ट्रातील मिरज येथील सुभेदार जलालखान फेरफटका मारत जयरामस्वामींच्या प्रवचनाच्या ठिकाणी पोहोचला. बालपणापासूनच हिंदूंप्रती मनात द्वेष भरवणार्‍या वातावरणात जलालखान वाढला होता. Read more »