छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक अद्भुत प्रसंग !

समर्थ रामदास स्वामींचे शिष्य छत्रपती शिवाजी महाराज मोगलांशी लढत होते. शूरवीर महाराजांशी उघडपणे युद्ध करण्यास असमर्थ असणार्‍या मोगलांनी अघोरी विद्येचा उपयोग करून महाराजांची एकांतात हत्या करण्याचा कट रचला. Read more »

छत्रपती शिवाजी महाराजांची गुरुभक्ती !

छत्रपती शिवाजी महाराज गुरु समर्थ रामदास स्वामींचे एकनिष्ठ भक्त होते. समर्थसुद्धा इतर शिष्यांपेक्षा त्यांच्यावर अधिक प्रेम करत होते. हे पाहून इतर शिष्यांना वाटले, ‘शिवाजी राजा असल्यामुळे समर्थ त्यांच्यावर अधिक प्रेम करतात.’ Read more »

श्रेष्ठवीर हनुमान

‘छ. शिवाजी महाराजांनी राज्याच्या संरक्षणासाठी बांधलेले कोट, दुर्ग आणि गड यांच्या महाद्वारापाशी महाबली मारुति हातात गदा घेऊन उभा असलेला दिसतो. Read more »

इंग्रजांविरुद्ध बंड पुकारणारे उमाजी नाईक !

पैशाच्या संबंधातले उमाजी नाईक याचे वागणे म्हणजे एक विलक्षणच प्रकार होता. उमाजी पैशासाठीच दरोडे घालायचा. त्याला पुष्कळ पैसा मिळायचाही. तेव्हा ‘त्याने पुष्कळ मोठा द्रव्यसंचय केला असणार’, असे धरून मॅकिंटॉशने त्याला त्याबद्दल खोदून विचारले.. Read more »

वस्तू अर्पण करतांना तिच्या मूल्यापेक्षा त्या वेळी असणारा भाव महत्त्वाचा ! – गुरु गोविंदसिंह

‘यमुनेच्या पावन काठावर शिखांचे दहावे आणि अंतिम गुरु गोविंदसिंह त्यांच्या अमृतवचनांद्वारे श्रोत्यांच्या हृदयांना उल्हसित करत होते. सत्संग पूर्ण झाल्यावर एका पाठोपाठ एक सर्व श्रोते गुरुचरणी दक्षिणा ठेवू लागले. Read more »

हिंदु धर्माचे अभिमानी पं. मदनमोहन मालवीय

‘काशी हिंदू विश्वविद्यालयाचे संस्थापक पंडित मदनमोहन मालवीय हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे अनन्य पुजारी होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन भारतमातेच्या सेवेत समर्पित केले होते. Read more »

गुरु गोविंद सिंह – खालसा पंथाचे संस्थापक

शिखांचा सिख्ख धर्म हा भक्तीमार्ग शिकवतो. त्यात प्रेम आणि अहिंसा ही प्रमुख तत्त्वे आहेत. गुरुनानकांना बाबरने कारागृहात डांबले. तरीही पहिल्या ९ धर्मगुरूंनी त्यांच्या उपदेशात केवळ भक्ती अन् प्रेम यांचाच संदेश दिला. Read more »

देशभक्त हरनामसिंह

देशासाठी क्रांतीकार्य करणार्‍या अनेक क्रांतीकारकांपैकी एक असलेले देशभक्त हरनामसिंह यांचा त्यांच्या आज असलेल्या ९६ व्या पुण्यतिथीनिमित्त अल्पपरिचय… Read more »

प्रश्नाचा निषेध करून तडक सभागृहामधून बाहेर पडणारे राष्ट्राभिमानी सुभाषचंद्र बोस !

‘नेताजी सुभाषचंद्र बोस ‘आय्.सी.एस्.’ची परीक्षा इंग्लंडला देऊन भारतात परत आले. त्यानंतर त्यांना एका लेखी परीक्षेस बसावे लागले. Read more »