१०. क्षेत्र शिराळे

समर्थांनी स्थापन केलेल्या ११ मारुतींपैकी हा एक महत्त्वपूर्ण मारुती होय. भक्ताच्या हाकेला धावून जाणारा व सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारा म्हणून हा मारुती ओळखला जातो. Read more »

पर्यावरणाची हानी कशामुळे ?

भांडवलशाहीने केलेली पर्यावरणाची शब्दातीत हानी कधीही न भरून येणारी आहे. पोन यू हा चिनी तज्ञ सांगतो, ‘युरोपने गेल्या शतकात विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा जेवढा नाश केला, तेवढा विनाश आम्ही तीन दशकांत केला. Read more »

वृक्ष आणि जंगलतोड

रविवारचा न्यूयार्क टाईम्स १५० पानी असतो. ते एक वर्तमानपत्र म्हणजे चार वृक्ष ! जगभरात विकासाच्या नावाखाली अनेक जंगले तोडली जात आहेत. ज्यांचे गंभीर परिणाम जाणवायला लागले आहेत. Read more »