‘‘दोन सहस्र वर्षे ब्राह्मणांनी शूद्रांना शिकू दिले नाही, मुद्दामहून अशिक्षित ठेवले’’, हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकले असेल. ब्राह्मणांविरुद्ध द्वेष निर्माण करण्यासाठी याचा सर्रास उपयोग होतो. पण…
दादर भागातील भवानी शंकर मार्गावर असलेल्या सैतान चौकी परिसरातील ७५ वर्षे जुन्या गोल्फादेवी मंदिराला महापालिकेने तोडक कारवाईची नोटीस बजावल्यामुळे त्याला विरोध करण्यासाठी शेकडो भक्त आणि…
गेल्या अनेक दिवसांपासून भारत आणि चीन यांमध्ये युद्ध होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. कुठे तरी भारताला याचेच परिणाम भोगावे लागणार आहेत. याकरिता भारतातील नागरीकांनी केवळ…
अकाली मृत्यू रोखण्यासाठी महामृत्यूंजय यज्ञ करण्याचा उल्लेख वेदांमध्ये आहे. त्याला अनुसरुन रुग्णालयातील गर्भवती आणि त्यांच्या बाळांचे मृत्यू थांबवण्यासाठी यज्ञ करण्यात आला. चार पुजारी, काही प्राध्यापक…
अन्य गावातून आलेल्या धर्मांधाने स्थानिक हिंदूंना ‘तुमच्या गावात पिराचे स्थान आहे. त्यामुळे आपण येथे पिराचे बांधकाम करू’, असे सांगितले. ग्रामस्थांनीही बांधकामासाठी देणगी दिली; मात्र प्रत्यक्षात…
जिल्ह्यात गोवंशाच्या कत्तलीसाठी खरेदी आणि विक्री करणारे दलाल आणि कसाई यांच्यावर फौजदारी गुन्हे प्रविष्ट करण्याची कारवाई करावी. गोवंशाची होणारी अमानुष हत्या प्रकरणाची योग्य नोंद घ्यावी.
नंदुरबार येथे श्री गणेशोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने प्रशासनाला उत्सवात येणार्या अडचणी आणि महामंडळाच्या मागण्या यांचे निवेदन देण्याचा…
शहरातील पुलावर जिहादी आक्रमण करणार्या आतंकवाद्याचे प्रेत पुरण्यास स्थानिक स्मशानभूमीच्या व्यवस्थापकांनी नकार दिला. त्यानंतर कोणतेही नमाजपठण आणि अंत्ययात्रा न काढता त्याचे प्रेत गुपचूपपणे पुरण्यात आले.
शासनकर्त्यांकडून काश्मीर समस्या चुकीच्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न होत आहे. काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन करणे, हा या वंशविच्छेदावर एक उपाय आहे. काश्मिरी हिंदू मातृभूमीत परत गेले,…
‘केंद्रात भाजपची राजवट आली; म्हणून हिंदू शिरजोर झाले असून त्यांच्याकडून अल्पसंख्यांकांवर अन्याय होत आहे’, अशी ओरड करणार्यांना धर्मांधांकडून हिंदूंवर होत असलेले हे अत्याचार दिसत नाही…