Menu Close

गोवा सरकार आणि पुरातत्व खाते यांनी ‘हातकातरो’ खांबाकडे दुर्लक्ष केल्यास हिंदुत्वनिष्ठ पुढचा निर्णय घेतील !

वर्ष २००६ पर्यंत शासनाच्या कागदपत्रांत उल्लेख असलेल्या हातकातरो खांबाविषयीच्या नोंदी मिटवण्याचा प्रयत्न पद्धतशीरपणे केला जात आहे. स्वाभिमानी हिंदूंच्या बलीदानाचे प्रतीक असलेल्या या खांबाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष…

राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतील मागण्यांचे नायब तहसीलदारांना निवेदन

कोथरूड आणि चिंचवड येथे ११ जून या दिवशी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले होते. भर चौकात गोहत्या करणार्‍या केरळमधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर…

Video : पाक चाहत्याने गांगुलीशी केले गैरवर्तन

पाकिस्तानी फॅन्सने सौरव गांगुलीसोबत गैरवर्तन केल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडोमध्ये एकाने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या…

तथाकथित वटहुकुमावरून श्रीपूजकांना सरकारी नोकर ठरवणे हास्यास्पद ! – श्रीपूजक मंडळाचा खुलासा

श्रीपूजकांचा पूजोपचाराचा परंपरेने चालत आलेला अधिकार कायदेशीरदृष्ट्या पूर्णपणे ग्राह्य धरला आहे, अशी माहिती करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी हक्कदार श्रीपूजक मंडळाचे सचिव श्री. माधव मुनीश्‍वर यांनी…

धर्मासाठी कितीही वेळा कारागृहात जाण्यास सिद्ध ! – यति मां चेतनानंद सरस्वती

डासना, उत्तरप्रदेश येथील सिद्धपीठ श्री प्रचंड चंडीदेवी मंदिराच्या यति मां चेतनानंद सरस्वती म्हणाल्या की, हिंदु धर्मासाठी कार्य करत असतांना माझे गुरु यति नरसिंहानंद सरस्वती महाराज…

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संतांनी एकत्र यावे ! – पू. बाबा फलाहारी महाराज

लष्कर-ए-हिंदचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पू. बाबा फलाहारी महाराज म्हणाले की, राष्ट्रोत्थानाच्या कार्यात शिक्षण आणि धर्म हे दोन घटकच महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात.

हिंदूंचे दमन रोखण्यासाठी हिंदूंचे सांप्रदायिक ऐक्य अपरिहार्य ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

एखादे हिंदु संत किंवा संघटना यांवर अन्याय होतो, तेव्हा तो केवळ त्या एका व्यक्तीवर किंवा व्यक्तीसमूहावर परिणाम करतो, असे नाही. अशी घटना संपूर्ण हिंदुत्वाच्या क्षेत्रावर…

संपूर्ण विश्‍वात हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे ! – अधिवक्ता हरि शंकर जैन

आज शिक्षणात वेद आणि धर्मशास्त्र शिकवले जात नाही. शासकीय शाळांमध्ये केवळ निधर्मीवादच शिकवला जातो. हिंदु राष्ट्राचे बीज प्रथम शिक्षणक्षेत्रात रोवायला हवे.

हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी संघटित कार्य करून जनजागृती करा ! – श्री. सुनील घनवट

अधर्माचरण हे सर्व समस्यांचे मूळ कारण असल्याने हिंदूंना धर्मशिक्षण देण्यावर भर द्यायला हवा. सामाजिक दृष्प्रवृतींच्या विरोधात संघर्ष करण्याची भावना जागृत करणे आवश्यक आहे.

आयुर्वेद उपचारांना डावलून रुग्णांना वंचित ठेवणारी विमा आस्थापने समाजद्रोहीच ! – आधुनिक वैद्य उदय धुरी

आयुर्वेदाचे महत्त्व जाणून आता पाश्‍चात्त्य देश आयुर्वेदिक औषधांचे पेटंट घेऊ पहात आहे. असे असतांना आयुर्वेद हे शास्त्र नाही, असा युक्तीवाद करत ते उपचार घेणार्‍या शेकडो…