Menu Close

सामाजिक दुष्प्रवृत्तींविरुद्ध केलेल्या कार्यामुळे समाजामध्ये जागृती होण्यास प्रारंभ ! – अधिवक्ता श्री. नीलेश सांगोलकर, हिंदु विधीज्ञ परिषद

समाजामध्ये सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधात जागृती वाढत आहे. या कार्यामध्ये  हिंदुत्वनिष्ठांचा सहभाग आणि उत्साहही वाढत आहे. भगवान श्रीकृष्णाच्या कृपेनेच हे अभियान यशस्वी होत आहे.

हिंदूंवरील आघात रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – डॉ. शिवनारायण सेन, बंगाल

बांगलादेशमध्ये प्रतिदिन तेथील हिंदूंवर अन्याय आणि महिलांवर अत्याचार होत आहेत. तेथील हिंदूंची सर्व मंदिरे पाडली गेली आहेत. हे सर्व आघात प्रत्यक्ष भगवंत आणि धर्म यांवर…

आंदोलनात माहिती अधिकाराचा वापर उपयुक्त ! – श्री. चंद्रकांत वारघडे, पुणे

सनबर्न फेस्टिव्हलला सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठांनीच तीव्र विरोध केला. त्यामुळे फेस्टिव्हलच्या आयोजकांना त्या ठिकाणी पुन्हा कार्यक्रमाचे आयोजन करायचे कि नाही, याचा…

भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात उभे राहून वैध मार्गाने संघर्ष करायला हवा ! – श्री. आनंद पाटील, कोल्हापूर

हे राष्ट्र माझे आहे, ही माझी मातृभूमी आहे आणि या समाजाचा मी एक घटक आहे, या दृष्टीने सामाजिक कर्तव्य म्हणून  या भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात उभे…

तेलंगणमध्ये सर्व पक्षांकडून अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण ! – श्री. टी.एन्. मुरारी

तेलंगण राष्ट्र समितीचे शासन हे अल्पसंख्यांकाच्या तुष्टीकरणासाठी बहुसंख्यांकांचे आरक्षण आणि सुविधा देण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहे. त्या भागात चर्च आणि मशीद बनवण्यासाठी तहसील कार्यालयातून तात्काळ…

सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधात व्यापक लढा उभारणे अपेक्षित ! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती 

लोकशाहीतील सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधात व्यापक लढा उभारणे अपेक्षित आहे. हा लढाच आदर्श व्यवस्थेच्या दिशेने म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल असेल, असेे मार्गदर्शन हिंदु…

लोकशाहीमध्ये पसरलेल्या दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन या विषयावरील उद्बोधन सत्रामध्ये झालेले मार्गदर्शन

६ व्या अखिल भारतीय हिंदु अधिवेशनातील १६ जून या दिवशीच्या लोकशाहीमध्ये पसरलेल्या दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन या विषयावरील उद्बोधन सत्र झाले.

अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी प्रयत्न करणार ! – अधिवक्ता श्री. हरि शंकर जैन, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस

सध्या राममंदिराचा विषय सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. एकूण या प्रकरणात हिंदू हे राममंदिराच्या जागेवरील हक्क सोडणार नाहीत आणि एक इंचही जागा मशिदीसाठी देणार नाहीत.

मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी जनतेचा शासनावर दबाव निर्माण व्हायला हवा ! – सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता श्री. साई दीपक

तमिळनाडूमधील ३८ सहस्रांहून अधिक मंदिरे शासनाने अधिग्रहीत केली आहेत. असे करण्यामागे ‘आर्य ब्राह्मणांची संपत्ती आणि त्यांची संख्या न्यून करणे’, हे कारण होते. १९ व्या शतकात…

मंदिर सरकारीकरणाला विरोध करून त्यांचे पावित्र्य जपले जाण्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार

देशभरातील हिंदुत्वनिष्ठांनी मंदिर सरकारीकरणाला विरोध करून त्यांचे पावित्र्य जपले जाण्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करावे, असा निर्धार अखिल भारतीय हिंदू अधिवेशनातील सहभागी हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केला.