Menu Close

काश्मीर मधील जिहादी आतंकवाद रोखण्यासाठी ‘पनून कश्मीर’ची निर्मिती आवश्यक ! – श्री. राहुल राजदान, ‘युथ फॉर पनून काश्मीर’

काश्मीरमध्ये केवळ सैन्याच्या कह्यात असणारीच मंदिरे शिल्लक आहेत. तेथे धर्मांधांची कट्टरता वाढली आहे. तेथील मूळ काश्मिरी भाषा नामशेष करून ‘उर्दू’ भाषा रूजवण्यात येत आहे.

काश्मिरी हिंदूंना केंद्राचे अर्थसाहाय्य नको, न्याय्य अधिकार द्या ! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

काश्मिरी हिंदू हे ‘निर्वासित’ नसून ‘विस्थापित’ आहेत. आज केंद्रशासन काश्मीरमधील आतंकवाद्यांच्या कुटुंबांना १२ सहस्र रुपये, तर विस्थापित काश्मिरी हिंदूंना मात्र केवळ २ सहस्र रुपये देते.…

केंद्रशासनाला ‘हिंदु राष्ट्र’ आणि ‘पनून कश्मीर’ यांना मान्यता द्यावीच लागेल ! – श्री. राहुल कौल, राष्ट्रीय अध्यक्ष, युथ फॉर पनून कश्मीर

वर्ष २०१६ मध्ये झालेल्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात ठरल्याप्रमाणे वर्षभरात ‘एक भारत अभियान’ ही देशव्यापी मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली. त्या अंतर्गत ६० जाहीर सभांतून काश्मिरी…

‘पनून कश्मीर’ हा जिहादी आतंकवाद आणि विघटनवाद यांवर विजय मिळवण्याचा मंत्र ! – डॉ. अजय च्रोंगू, राष्ट्रीय अध्यक्ष, ‘पनून काश्मीर’

वर्ष १९४७ मध्ये भारतापासून पाक वेगळा झाला आणि त्यानंतर पाकने भारतावर आक्रमण केले. पाकव्याप्त काश्मीर कह्यात घेतला. म्हणजे आता काश्मीर भारतापासून वेगळा झाला, तर ते…

काश्मिरी हिंदूंवरील प्रेमाने भारलेले ‘काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन’ उद्बोधन सत्र !

‘काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन’ या उद्बोधन सत्रामध्ये ‘पनून कश्मीर’ या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजय च्रोंगू, ‘युथ फॉर पनून कश्मीर’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. राहुल कौल, श्री.…

साहाय्य करण्याच्या नावाखाली ख्रिस्त्यांकडून धर्मांतर ! – डॉ . कौशिकचंद्र मल्लिक, शास्त्र धर्म प्रचार सभा, बंगाल

कोणतीही आपत्ती आल्यास साहाय्य करण्याच्या नावाखाली ख्रिस्ती संघटना तेथे तात्काळ पोहोचतात आणि त्याचा वापर संकटात असलेल्यांचे धर्मांतर करण्यासाठी करून घेतात.

धर्मांतरितांचे शुद्धीकरण करण्यावरही भर देणे आवश्यक ! – श्री. नागेश गाडे, हिंदु जनजागृती समिती

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘धर्मांतर हे राष्ट्रांतर आहे’, असे सांगितले आहे. त्यामुळे धर्मांतरितांचे शुद्धीकरण करण्यावरीही भर द्यायला हवा. हिंदूंच्या अनेक धर्मग्रंथांत धर्मांतरित झालेल्यांना स्वधर्मात घेण्याविषयी स्पष्टपणे…

लव्ह जिहादच्या विरोधात लढण्यासाठी कायद्याचा प्रभावी वापर आवश्यक ! – अधिवक्ता सुशील अत्रे, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय प्रबोधिनी

लव्ह जिहादमध्ये ज्या तरुणी, महिला अडकतात त्यांच्यावर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी भारतीय दंडविधान कलम ३६६, ३६६ ए, तसेच ४१८ या कलमाचा वापर करता…

हिंदू स्वत:मध्ये जोपर्यंत क्षात्रतेज जागृत करत नाहीत तोपर्यंत ‘लव्ह जिहाद’सारख्या समस्या भेडसावतच रहातील ! – यति मां चेतनानंद सरस्वतीजी

लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांना प्रतिबंध आवश्यक’ या विषयावरील चर्चासत्रात बोलताना मेरठ, उत्तरप्रदेश येथील हिन्दू स्वाभिमान च्या यति मां चेतनानंद सरस्वतीजी असे प्रतिपादन केले कि,…

. . . तर भारताची स्थिती मलेशियाप्रमाणे होईल ! – अधिवक्ता देवदास शिंदे, हिंदु स्वाभिमान प्रतिष्ठान, पुणे

हिंदूविरोधी विचारधारा ही आताच सिद्ध झाली आहे, असे नाही तर चार्वाक काळापासून ही विचारधारा चालू आहे. इस्लाम, ख्रिश्‍चन यांच्या माध्यमातून हिंदु विचारधारेवरील आक्रमणे अधिकच गडद…