Menu Close

सनातन धर्म बुडवणे कोणाच्या हातचे नाही ! – स्वातंत्र्यवीर सावरकर

धर्म शब्दास ‘सनातन’ हे विशेषण लावतो, तेव्हा त्याचा अर्थ ईश्‍वर, जीव आणि जगत् यांच्या स्वरूपाविषयी अन् संबंधांविषयी विवरण करणारे शास्त्र आणि त्यांचे सिद्धांत अन् तत्त्वज्ञान…

उमरेड (जिल्हा नागपूर) येथे धर्माभिमान्यांकडून श्री लाल गणेश मंदिराची सामूहिक स्वच्छता आणि हिंदु राष्ट्र जागृती सभेचे आयोजन

नागपूर येथील उमरेड तालुक्यातील श्री लाल गणेश मंदिराची स्थानिक धर्माभिमान्यांनी सामूहिक स्वच्छता केली. या उपक्रमामध्ये स्थानिक ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

भारी (जिल्हा यवतमाळ) येथे सभेच्या माध्यमातून धर्माभिमानी आणि हिंदुत्वनिष्ठ हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित

श्री. मंगेश खांदेल यांनी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा’ या विषयावर बोलतांना ‘देशामध्ये विस्थापित म्हणून रहाणार्‍या काश्मिरी हिंदूंना शासन केवळ पुनर्वसनाचे आश्‍वासन देते, हे अत्यंत संतापजनक…

मुंबईचा शेख नबी १२ वर्षांपासून पाकिस्तानामध्ये आईएसआई साठी काम करत होता

२००६ मध्ये गुलबर्गामध्ये एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीनंतर महाराष्ट्र एटीएसने जोगेश्वरीतील सुमारे डझनभर लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याचवेळी तीन लोक बेपत्ता…

धर्माभिमान्यांना संघटित करणारी हुब्बळ्ळी, कर्नाटक येथील हिंदु एकता फेरी !

शहरात हिंदू एकता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. श्री दुर्गादेवीच्या मंदिरापासून दिंडीला प्रारंभ झाला. धर्मध्वजाचे पूजन झाल्यावर उपस्थितांना उद्देशून श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद…

कुलभूषण जाधव यांना पाकमधून नव्हे, तर इराणमधून अटक ! – आयएस्आयच्या माजी अधिकार्‍याची स्वीकृती

कुलभूषण जाधव यांना पाकमधून नव्हे, तर इराणमधून अटक करण्यात आली होती, अशी स्वीकृती पाकची गुप्तहेर संस्था आयएस्आयमधून लेफ्टनंट जनरल पदावरून निवृत्त झालेल्या अमजद शोएब यांनी…

तेलंगणामध्ये हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त महाल्क्ष्मी कल्याण मंडप बोधन येथे माहिती अधिकार कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचा लाभ ७० हून…

अक्कलकोट येथे झालेल्या प्रवचनात जिज्ञासूंचा प्रतिदिन साधना करण्याचा निश्‍चय !

अक्कलकोट येथील आझाद गल्ली, भारत गल्ली आणि ए-वन चौक या भागांमध्ये ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे एकमेवाद्वितीय कार्य’ आणि ‘हिंदू राष्ट्र का हवे ?’…

उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) गावातील मदरसा आणि मशिदी यांवरील भोंगे काढावेत ! : ग्रामसभेत ठराव

उंचगाव गावातील मदरसा आणि मशिदी यांवरील भोंग्यांमधून पुष्कळ आवाज येतो. त्याचा त्रास परिसरात रहाणारे वयोवृद्ध, आजारी, हृदयविकार असलेले नागरिक आणि लहान मुले यांना होतो.