Menu Close

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात आरक्षण नव्हते ! – देवराज पाटील

छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातींना एकत्र करून शासन केले. त्यांचे शासन आजही आपल्या सर्वांसाठी आदर्श असेच आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात आरक्षण…

हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने उभारलेल्या ‘सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन अभियाना’ची प्रशासनाकडून नोंद !

राष्ट्र आणि धर्म यांसाठी अहोरात्र झटणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे हिंदुत्वनिष्ठांना राष्ट्र आणि धर्म यांसाठी कृती करण्यासाठी प्रेरणा देतात. त्यांच्या कृपेमुळेच या उपक्रमांना…

नंदुरबार येथील हिंदु धर्मजागृती सभेला बार असोसिएशनचा जाहीर पाठिंबा !

नंदुरबार जिल्हा बार असोसिएशनच्या सभागृहात हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी हिंदु जनजागृती समितीचे कार्य, समितीच्या मोहिमा यांविषयी उपस्थित अधिवक्त्यांना माहिती सांगितली.

नंदुरबार येथील हिंदु धर्मजागृती सभेला व्यापारी संघटना उपस्थित राहणार !

शहरातील व्यापारी महामंडळाच्या सभागृहात झालेल्या व्यापारांच्या बैठकीत श्री. सुनील घनवट यांनी नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होणार्‍या गोवंशियांच्या हत्या, धर्मांतर या समस्यांविषयी त्यांना जागृत केले.

शिवजयंतीनिमित्त तवंदी (जिल्हा बेळगाव) येथे कार्यक्रम

तवंदी (जिल्हा बेळगाव) येथे २९ एप्रिलला राजे ग्रुप मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सवानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी शिवकालीन स्थिती, शिवरायांनी निर्माण केलेले…

मध्यप्रदेशात गोहत्याबंदी कायदा असतांना त्याची कार्यवाही का होत नाही ? – हिंदु महासभा

मध्यप्रदेशात गोहत्याबंदी कायदा असूनही त्याची कार्यवाही होत नाही. त्यामुळे देशात सर्वांत अधिक गोतस्करी मध्यप्रदेशातून होत आहे. देशातील ही गोतस्करी रोखण्यासाठी गायीला राष्ट्रीय पशू घोषित करून…

पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांचे प्रतिपादन, ‘ब्राह्मण मुलांचे देशांतर आरक्षणामुळे !’

ब्राम्हण समाजातील मुले परदेशात शिक्षणासाठी जाण्याचे आणि तेथेच स्थायिक होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. याला कारणीभूत देशातील आरक्षणाची स्थिती आहे. या कुशाग्र बुद्धीमत्तेला मायदेशी परत…

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियाना’ला आरंभ

भारतासह संपूर्ण पृथ्वीवर विश्‍वकल्याणार्थ हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे यासाठी धर्माभिमानी हिंदूंनी स्वयंस्फूर्तीने वालावल (तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग) येथील प्रसिद्ध श्री देव लक्ष्मीनारायण मंदिरात श्रीफळ ठेवले,…

मी आयएसआय एजंट आहे पण मला त्यांच्यासोबत काम करायचे नाही

पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयचा मी एजंट असून यापुढे मला त्यांच्यासोबत काम करायचे नाही, मला भारतातच राहायचे आहे, असे बेधडक सांगणाऱ्या एका पाकिस्तानी प्रवाशामुळे येथील इंदिरा…

‘वासनेसाठी मुस्लिम पुरूष बायका बदलतात’ – स्वामी प्रसाद मौर्य

‘मुस्लिम लोक विनाकारण आणि मनमानीपणे मनाला वाटेल तेव्हा त्यांच्या पत्नीला तलाक देतात. तलाक देऊन ते एकप्रकारे आपली वासनाच शमविण्याचे काम करतात. याच तलाकामुळे त्यांच्या पत्नी…