हनुमान जयंती आणि छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त तांडापेठ मित्र परिवार, नागपूर या संघटनेच्या वतीने येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
जळगाव येथे रुग्णवाहिकेतून गोवंशियांची वाहतूक होत असल्याची घटना घडली रुग्णवाहिकेचा एका रिक्शाला धक्का लागल्याने त्यात गायी असल्याचे दिसले.
बैठकीत व्यापक प्रसार करणे, प्रत्येक संघटनेने कार्यरत होणे, कोपरा सभांचे आयोजन करणे याविषयी निर्णय घेण्यात आले.
श्री. सुरेश चव्हाणके हे धार्मिक संस्कार असलेले प्रखर राष्ट्रभक्त संपादक आहेत. त्यांचे आतापर्यंतचे एकही वक्तव्य देशविरोधी नाही.
शहर सशस्त्र राखीव पोलीसदलाचे पोलीस आयुक्त किशोर बाबू यांनी ११ एप्रिल या दिवशी हिंदूविरोधी आदेश काढत पोलिसांना कपाळावर विभूती आणि टिळा लावण्यावर बंदी घातली आहे.
आजच्या युवा पिढीचे अभ्यासाचे साधन ग्रंथ, कादंबर्या हे नसून फेसबूक, व्हॉट्स अॅप आणि यू ट्यूब झाले आहे.
मूळची मालदीव येथील असलेल्या राऊधा अतिफ या २० वर्षांच्या तरुणीची मुसलमान धर्मांधांनी हत्या केली आहे, असा आरोप तिचा भाऊ रय्यान आतिफ याने केला आहे.
हॉर्वर्ड विश्वविद्यालयाचे सॅम्युएल हन्टिंगटन लिहितात की, ‘‘६०० वर्षे पारतंत्र्यात राहूनही भारत १८ व्या शतकाच्या मध्यापर्यंत भौतिक रूपाने सर्वाधिक विकसित देश राहिला आहे”.
‘जयपूर आणि पाली या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्यांना राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्याविषयी जागृती करण्याविषयी निवेदने देण्यात आली.
खांडवा (मध्यप्रदेश) येथून पोलिसांनी अमर सिंह, किशोर बरेला आणि प्रभाकर बिरला या ३ ख्रिस्त्यांना हिंदूंचे बळजोरीने धर्मांतर करत असल्याच्या आरोपावरून अटक केली आहे.