बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील सीओडी येथे ११ एप्रिलला हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर पोलिसांनी लाठीमार केल्याने येथे तणाव निर्माण झाला. बंगाल भारतात आहे कि बांगलादेशात ?…
जबलपूर (मध्यप्रदेश) येथे हिंदु सेवा परिषदेच्या वतीने आयोजित गदा यात्रा आणि हिंदु धर्मजागृती सभेसाठी आलेले हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे आणि…
जबलपूर (मध्यप्रदेश) येथील बलदेवबागमधील श्रीरामनवमी उत्सव समितीच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
युथ फॉर पनून कश्मीरचे अध्यक्ष श्री. राहुल कौल इंदूर (मध्यप्रदेश) येथील मराठी समाज भवनामध्ये भारत स्वाभिमान मंचच्या प्रथम वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित केलेले अधिवेशन आणि एक…
वर्ष २०१६ च्या मार्चमध्ये पाकच्या बलुचिस्तानमधील हेरगिरीच्या प्रकरणी पाकने अटक केलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
पोलीस आणि प्रशासन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मशिदींवरील अनधिकृत भोंगे तात्काळ काढावेत, स्वत:च्या अधिकार क्षेत्रातील मशिदी आणि दर्गे यांवरील भोंग्यामुळे होणारे प्रदूषण तत्परतेने थांबवावे.
दयेची विटंबना फार पूर्वीपासून चालत आली आहे. पृथ्वीराज चौहानने अल्लाउद्दीनवर सोळा वेळा दया दाखवली. परिणाम सतराव्या वेळी काय झाला ? पृथ्वीराज संपला.
भारतात एका नव्या रामराज्याचा हळूवारपणे उदय होत आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात पुन्हा एकवेळा धर्माची चर्चा चालू झाली आहे.
महापालिकेचे क प्रभाग अधिकारी अरुण वानखेडे यांनी सकाळी साधारण २ घंट्यांत मंदिर पाडण्याची कारवाई पूर्ण केली. सहजनांद चौकातील हजरत निगराणी शहाबाब दर्गा येथे शेकडो धर्मांध…
जिल्ह्यातील नजीबाबाद तालुक्यातील जोगीरामपुरा गावामध्ये ४०० वर्षे जुन्या असणार्या शिवमंदिरावरील ध्वनीक्षेपक हटवल्याने संतप्त झालेल्या हिंदूंनी गाव सोडून जाण्याची धमकी दिली आहे.