Menu Close

बीरभूम (बंगाल) येथे हनुमान जयंतीनिमित्तच्या मिरवणुकीवर पोलिसांचा लाठीमार !

बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील सीओडी येथे ११ एप्रिलला हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर पोलिसांनी लाठीमार केल्याने येथे तणाव निर्माण झाला. बंगाल भारतात आहे कि बांगलादेशात ?…

पू. डॉ. चारुदत्त पिंगळे आणि तपन घोष यांचा जबलपूर येथील नर्मदा आरतीत सहभाग !

जबलपूर (मध्यप्रदेश) येथे हिंदु सेवा परिषदेच्या वतीने आयोजित गदा यात्रा आणि हिंदु धर्मजागृती सभेसाठी आलेले हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे आणि…

रामराज्यासाठी प्रभु श्रीरामाच्या गुणांचे आचरण केले पाहिजे ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

जबलपूर (मध्यप्रदेश) येथील बलदेवबागमधील श्रीरामनवमी उत्सव समितीच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

१४ टक्के मुसलमानांसाठी पाकिस्तान दिला, तर काश्मिरी हिंदूंसाठी पनून कश्मीर का नाही ? – राहुल कौल

युथ फॉर पनून कश्मीरचे अध्यक्ष श्री. राहुल कौल इंदूर (मध्यप्रदेश) येथील मराठी समाज भवनामध्ये भारत स्वाभिमान मंचच्या प्रथम वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित केलेले अधिवेशन आणि एक…

कुलभूषण जाधव यांना पाककडून फाशीची शिक्षा

वर्ष २०१६ च्या मार्चमध्ये पाकच्या बलुचिस्तानमधील हेरगिरीच्या प्रकरणी पाकने अटक केलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

मशिदी आणि दर्गे यांवरील प्रदूषण करणारे अनधिकृत भोंगे तात्काळ काढा !

पोलीस आणि प्रशासन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मशिदींवरील अनधिकृत भोंगे तात्काळ काढावेत, स्वत:च्या अधिकार क्षेत्रातील मशिदी आणि दर्गे यांवरील भोंग्यामुळे होणारे प्रदूषण तत्परतेने थांबवावे.

शत्रूला कधी दया आणि शांती दाखवायची, हे केवळ छ. शिवाजी महाराजांना कळले ! – श्री. अरुण रामतीर्थकर

दयेची विटंबना फार पूर्वीपासून चालत आली आहे. पृथ्वीराज चौहानने अल्लाउद्दीनवर सोळा वेळा दया दाखवली. परिणाम सतराव्या वेळी काय झाला ? पृथ्वीराज संपला.

भारतात रामराज्याचा उदय होत आहे ! – डॉ. डेव्हिड फ्रॉली उपाख्य पंडित वामदेव शास्त्री

भारतात एका नव्या रामराज्याचा हळूवारपणे उदय होत आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात पुन्हा एकवेळा धर्माची चर्चा चालू झाली आहे.

कल्याण येथे २ घंट्यांत हिंदूंचे मंदिर उद्ध्वस्त, तर दर्ग्यावरील कारवाईसाठी १० घंटे !

महापालिकेचे क प्रभाग अधिकारी अरुण वानखेडे यांनी सकाळी साधारण २ घंट्यांत मंदिर पाडण्याची कारवाई पूर्ण केली. सहजनांद चौकातील हजरत निगराणी शहाबाब दर्गा येथे शेकडो धर्मांध…

बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांच्या तक्रारीमुळे मंदिरावरील ध्वनीक्षेपक हटवला !

जिल्ह्यातील नजीबाबाद तालुक्यातील जोगीरामपुरा गावामध्ये ४०० वर्षे जुन्या असणार्‍या शिवमंदिरावरील ध्वनीक्षेपक हटवल्याने संतप्त झालेल्या हिंदूंनी गाव सोडून जाण्याची धमकी दिली आहे.