Menu Close

प्रभु श्रीरामाचे गुण आत्मसात करून आचरण करणे हीच खरी रामनवमी ! – सौ. सुनीता दीक्षित

२ एप्रिल या दिवशी येथील श्रीराम-हनुमान मंदिराचे विश्‍वस्त श्री. वाळूंजकर शास्त्री यांनी आयोजित केलेल्या मार्गदर्शनात त्या बोलत होत्या. या वेळी ५० हून अधिक गावकरी आणि…

पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) (वय ८० वर्षे) यांनी ४० फूट उंचीवर चढून मंदिरावर कलशाची स्थापना केली !

तालुक्यातील कापरी येथील नव्याने बांधलेल्या मारुति मंदिराचा कलशारोहण समारंभ श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांच्या हस्ते नुकताच पार पडला.

६ गोवंशियांना कोंबून नेणारा धर्मांध चालक आणि व्यापारी यांना अटक

मिरज येथे टेम्पोतून ६ गोवंशियांना कोंबून नेणारा धर्मांध चालक जावेद पटेल (वय २६ वर्षे) आणि व्यापारी अक्रम बेपारी यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या विरोधात…

गोवा येथे षष्ठ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या सिद्धतेला आरंभ !

या अधिवेशन आणि शिबीराला भारतातील २५ राज्ये तसेच नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका इत्यादी राष्ट्रांतील हिंदुत्वनिष्ठ सहभागी होणार आहेत.

मोठे वाघोदा (जळगाव) येथे हिंदुद्वेषातून अज्ञात समाजकंटकाने फाडला भगवा ध्वज !

७ एप्रिल या दिवशी सकाळी येथील उर्दू शाळेजवळील विजेच्या खांबावरील एक भगवा ध्वज फाडून फेकून दिल्याचे हिंदुत्वनिष्ठांच्या निर्दशनास आले.

अनुभव येत नसल्यास देवाचे अस्तित्व नाकारणे हास्यास्पद ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

लोकांचा विज्ञानावर खरच विश्‍वास असला असता, तर त्यांनी कोणत्याही प्रकारचा विमा काढला नसता. अणूबॉम्ब बनवण्याचे तंत्रज्ञान आज सर्वज्ञात आहे; पण आज जगातील केवळ ५ देश…

हिंदु धर्मावर टीका : हिंदु अमेरिकन फाऊंडेशनकडून सीएन्एन् वाहिनीचा निषेध

सीएन्एन् वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्यां बिलीव्हर या मालिकेतून रझा अस्लान यांचा हिंदु धर्मावर टीका करणारा कार्यक्रम दाखवल्याप्रकरणी हिंदु अमेरिकन फाऊंडेशनने वाहिनीचा निषेध केला.

धर्मविरांना संघटित करण्याचे कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे ! – श्री. राजासिंह ठाकूर, आमदार, तेलंगण राज्य

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी धर्मविरांना संघटित करण्याचे कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे. त्यासाठी समितीचे मी अभिनंदन करतो. भगतसिंह यांनी सर्व संघटनांना एकत्रित केले.

हिंदूंनो, रामराज्य स्थापन करण्यासाठी संघटित व्हा ! – सुमित सागवेकर, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंनी श्रीरामनवमीच्या दिनी प्रभु श्रीरामचंद्रांची मिरवणूक काढायची म्हटली की, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो. त्यांना नोटिसा बजावल्या जातात.

विष्णू अवतार कल्कीचे भारतातील एकमेव मंदिर

हिंदू पुराणातून भगवान विष्णुचे दहा अवतार वर्णन केले गेले आहेत. त्यातील नऊ अवतार झाले असून दहावा कल्कीचा अवतार कलीयुग संपून सत युग सुरू होत असताना…