Menu Close

ऋषिकेश (उत्तराखंड) : जगद्गुरु केरळ आश्रमाचे महामंडलेश्‍वर प.पू. स्वामीजी अभिषेक चैतन्यजी यांची हिंदु जनजागृती समितीकडून भेट

२३ मार्चला दुपारी रामानंदाचार्य रामराजू महाराज यांचे रामकथेवर निरूपण झाले. त्यानंतर ऋषिकेश (उत्तराखंड) येथील केरळ आश्रमाचे महामंडलेवश्‍वर प.पू. स्वामीजी अभिषेक चैतन्यजी यांचे मार्गदर्शन झाले.

यवतमाळ येथे क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांना देशप्रेमी संघटनाकडून श्रद्धांजली

भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांच्या बलीदान दिनानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांविषयी माहिती सांगणार्‍या सचित्र प्रदर्शनाचे आयोजन येथील शहीद चौकात करण्यात आले होते.

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी पदाधिकार्‍याची निवड होण्याची शक्यता

आतापर्यंतच्या अनुभवावरून राजकारण्यांना मंदिरांच्या विविध पदांवर ठेवणे म्हणजे त्यांना भ्रष्टाचार करण्यासाठी कुरण उपलब्ध करून देण्यासारखे आहे. आधीच पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीमध्ये विविध घोटाळे झाले…

भाविकांच्या संघटित विरोधामुळे शिवडीतील हनुमान मंदिर पाडण्याची कारवाई टळली !

शिवडी पश्‍चिमेतील टी.जे. मार्गावर वर्ष १९३१ मध्ये मफतलाल इंडस्ट्रीजच्या वतीने कलेश्‍वरनाथ हनुमान मंदिराची स्थापना करण्यात आली होती. तेव्हापासून जागृत देवस्थान म्हणून मंदिराची ख्याती परिसरात पसरली…

उच्चशिक्षित अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने त्वरित मागे घ्यावा ! – स्वामी बोधानंद पुरी

आतंकवादी कारवायांमध्ये पकडले गेलेले बहुतांश धर्मांध आतंकवादी हे उच्चशिक्षित असतात. कर्नाटक सरकारने उच्चशिक्षित अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे घोषित करून एकप्रकारे राष्ट्रद्रोहच केला आहे. अशा राष्ट्रदोही…

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीसाठी स्वतंत्र कायदा करणार ! – गृहराज्यमंत्री रणजीत पाटील

देवस्थानांमध्ये घोटाळे होऊ नयेत, यासाठी सरकारच्या कह्यातील सर्व देवस्थाने भक्तांच्या कह्यात दिली पाहिजेत ! देवस्थानांचा कारभार भक्तांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे कोणीतरी सांभाळू शकतो का ?

विविध मागण्यांसाठी निपाणी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

लोकशाहीचे अधःपतन रोखण्यासाठी मतदान प्रक्रिया पारदर्शी करा, आर्थिक प्रलोभने, बळजोरी आदी विविध मार्गांनी होणारे हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी केंद्र शासनाने तात्काळ ‘धर्मांतरबंदी कायदा’ करावा या मागण्यांसाठी…

प्रभु श्रीरामाचा अवमान करणार्‍यांवर कारवाई होत नाही ! – भारुड आणि प्रबोधनकार सौ. गार्गी काळे

देवाला काय अर्पण करायचे, हे ठरवण्याचा अधिकार शासनाला नाही. मंदिरात नारळ बंदी केली जाणे म्हणजे शासनाचा सुरक्षा यंत्रांवर विश्‍वास नसल्याचे सिद्ध होते. मौलाना देहलवी यांनी…

प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांचा वापर करू नये ! – केंद्र सरकारचा सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित राज्यांना आदेश

सर्वांनी ध्वजसंहिता २००२ चे कठोरपणे पालन करावे. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर केल्याने ध्वजसंहितेचा अवमान होत आहे. प्लास्टिकचे राष्ट्रध्वज इतस्ततः फेकण्यात येतात. प्लास्टिक असल्याने त्याचे विघटन लवकर…

ब्रिटनच्या संसदेजवळ हल्ला करणारा हल्लेखोर ब्रिटनमध्येच जन्मलेला !

ब्रिटनच्या संसदेजवळ हल्ला करणारा हल्लेखोर ब्रिटनमध्येच जन्मलेला होता आणि गुप्तचर यंत्रणांनी काही वर्षांपूर्वी त्याची चौकशीही केली होती, अशी माहिती ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी दिली…