Menu Close

सातारा येथील जामा मशिदीचे मुख्य विश्‍वस्त तीन जिल्ह्यांतून २ वर्षांसाठी हद्दपार

हिंदु मंदिराचे विश्‍वस्त आणि पुजारी यांवर कारवाई झाल्यावर डंका पिटणारी प्रसारमाध्यमे आता गप्प का ?

ऐतिहासिक शनिवारवाड्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष !

ज्या ठिकाणाहून मोगलांना धूळ चारण्याचे मनसुबे रचले गेले, हिंदवी स्वराज्यासाठी प्राणांवर उदार होऊन लढणारे लढवय्ये, बुद्धीमान वीर निर्माण झाले, त्या ऐतिहासिक स्थानाच्या ठिकाणी तरुणांचे ‘अशा’…

लातूर येथे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणार्‍या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांची विशेष पथके नियुक्त करावीत, शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात अपप्रकार करणार्‍या युवकांना कह्यात घ्यावे, तेथे गस्त वाढवावी, वेगाने आणि मद्यपान…

महाराणा प्रताप यांच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन कृतीशील व्हा ! – महेंद्रसिंग राजपूत

मातृभूमीच्या रक्षणासाठी महाराणा प्रताप यांनी आजन्म लढा दिला. त्यांच्या त्यागामुळे ते अजरामर आहेत. महाराणांच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन आपणही कृती केली पाहिजे.

पर्वरी येथील मॉल-द-गोवातील ‘काल्वीन क्लीन जीन्स’चा अश्‍लील विज्ञापनफलक हटवला !

पर्वरी येथील मॉल-द-गोवाच्या दर्शनी भागात ‘काल्वीन क्लीन जीन्स’चे अश्‍लील चित्र असलेला विज्ञापनफलक मॉलच्या व्यवस्थापकांनी हटवला. हा विज्ञापनफलक हटवण्याची मागणी ‘रणरागिणी’ शाखेच्या एका शिष्टमंडळाने मॉलचे संचालक…

हिंदु जनजागृती समितीकडून आंध्रप्रदेशमधील ‘देवुडु’ या चित्रपटातील भगवान शिव आणि श्री बालाजी यांच्या विडंबनाच्या विरोधात जागृती

‘तेलुगू भाषेतील आगामी ‘देवुडु’ या चित्रपटात भगवान शिव आणि श्री बालाजी यांचे विडंबन करण्यात आले आहे. याविषयी जनजागृती होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने धर्माभिमान्यांची एक बैठक…

ठाणे येथे माघी जयंतीनिमित्त रणरागिणीच्या वतीने मार्गदर्शन

ठाणे येथे माघी जयंती उत्सवानिमित्त अष्टविनायक मंडळात रणरागिणीच्या वतीने सौ. सुनीता पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन केले.

श्री महालक्ष्मी मंदिरातील काशी आणि मनकर्णिका कुंड यांची स्वच्छता करून ती भाविकांसाठी खुली न केल्यास उग्र आंदोलन !

काशी कुंडातील पाणी गंगेइतकेच पवित्र आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. प्रथम काशीविश्‍वेश्‍वराचे दर्शन, त्यानंतर श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन अशी परंपरा आहे.

विश्‍वासघात !

वर्ष २०१४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यावर सत्तेवर येणारे सरकार काश्मिरी हिंदूंचे दुःख दूर करून त्यांना ‘चांगले दिवस’ दाखविल, अशी आशा धर्माभिमानी आणि…

धर्मांधांनी केलेल्या अतिक्रमणामुळे मलंगगडासाठी द्यावा लागणारा न्यायालयीन लढा

कल्याण येथे मलंगगड या नावाने हिंदूंचे एक देवस्थान आहे. तेथे मच्छिंद्रनाथांची समाधी हे हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. अशा स्थानावर धर्मांध अतिक्रमण करून तेथे वक्फ मंडळाचे आधिपत्य…