Menu Close

कायदेशीर मार्गाने राममंदिर उभारू ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

अयोध्येत कायदेशीर मार्गानेच राममंदिर उभारले जाईल, असे प्रतिपादन भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केले. एका वृत्तसंस्थेला मुलाखत देतांना त्यांनी हे वक्तव्य केले.

हिंदु जनजागृती समितीची ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी होणारे अपप्रकार रोखा चळवळ

गेल्या काही वर्षांत १४ फेबु्रवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्याची पाश्‍चात्त्यांची कुप्रथा भारतात साजरी केली जाते. पाश्‍चात्त्यांनी व्यावसायिक लाभासाठी प्रेमाच्या नावाखाली मांडलेल्या या…

सनातन संस्था दहशतवादी संस्था नसल्याने बंदी घालता येणार नाही : केंद्र सरकारची न्यायालयात माहिती

सनातन संस्था ही एक आध्यात्मिक संस्था आहे. सनातन निर्दोष आहे, हे आम्ही प्रथमपासूनच सांगत आलो आहोत. हीच गोष्ट आज केंद्र सरकारने उच्च न्यायालयात सांगितली. केंद्र…

योगमुद्रेने हृदयविकार बरा झाला – डॉ. आर्.डी. दीक्षित यांचा दावा

योगमुद्रेमुळे हृदयविकार बरा होण्यासाठी घेत असलेल्या १६ गोळ्या बंद झाल्या आणि हा आजार बरा झाल्याचा दावा ७९ वर्षीय डॉ. आर्.डी. दीक्षित यांनी केला आहे. त्यामुळे…

भिवंडी येथे बँक ऑफ इंडियाच्या हिंदु शाखा व्यवस्थापकांना धर्मांधांकडून मारहाण

कासारआळी येथील बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक श्री. नीळकंठ उमरेडकर हे ग्राहकांचे अर्ज भरून घेत असतांना अफीक अकील पंजाबी आणि अकील हमीद पंजाबी या धर्मांधांनी…

जेएनयूच्या प्रा. निवेदिता मेनन यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट

देश, सैन्य आणि राष्ट्रीय प्रतीके यांच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी देहली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या (जेएन्यूच्या) प्रा. निवेदिता मेनन यांच्या विरोधात जोधपूरमध्ये गुन्हा प्रविष्ट करण्यात आला…

नोटिसीला उत्तर न देणार्‍या केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले !

जम्मू-काश्मीरमध्ये अल्पसंख्यांकांसाठी असलेल्या सरकारी योजनांचा लाभ तेथील बहुसंख्य मुसलमानांना मिळत असल्याच्या प्रकरणी न्यायालयाला उत्तर सादर न केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आणि ३० सहस्र…

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात होणार्‍या अपप्रकारांमध्ये विश्‍व हिंदू परिषदेने लक्ष घालावे !

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात चालू असलेला अनागोंदी कारभार, भ्रष्टाचार, भाविकांच्या भावना दुखावणारे निर्णय आणि शासनाचे याकडे असणारे दुर्लक्ष याविषयी माहिती देऊन ‘यामध्ये विश्‍व हिंदू परिषदेने लक्ष घालावे’,…

संविधानामध्ये पालट करून भारताला हिंदु राष्ट्र बनवले पाहिजे ! – डॉ. प्रवीण तोगाडिया, महामंत्री, विश्‍व हिंदु परिषद

भारतात सहस्रो देवळे वर्षानुवर्षे सुरक्षित होती; पण मुसलमान आक्रमकांच्या आक्रमणानंतर सर्व उद्ध्वस्त झाले. काशी विश्‍वेश्‍वर, सोमनाथ मंदिर अशी अनेक देवळे पाडण्यात आली. ५० कोटी हिंदूंची…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कुर्ला येथील शाळेत क्रांतिकारकांचे फ्लेक्स प्रदर्शन

राष्ट्राच्या कल्याणासाठी स्वसुखाचा त्याग करणार्‍या क्रांतिकारकांचा जीवनपट विद्यार्थ्यांना अवगत व्हावा, तसेच त्यांच्यात राष्ट्रप्रेम निर्माण होऊन राष्ट्रासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळावी, यांसाठी फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले…