गोरक्षकांनी दिलेल्या माहितीनंतर धर्मांधांच्या चारचाकी वहानातून नेण्यात येणारे ९०० किलो गोमांस पोलिसांनी पकडले. याप्रकरणी मेवात येथील रहिवासी हसन महंमद यास अटक करण्यात आली, तर अन्य…
पोलिसांनी हटकल्यावर धर्मांधांनी पोलिसांवर आक्रमण करत दंगल घडवली. या संपूर्ण प्रकारात हिंदूंनी जीव धोक्यात घालून पोलिसांचा जीव वाचवला, अन्यथा यात पोलिसांचे बळीही गेले असते. दंगल…
स्वा. सावरकरांचे विचार कृतीत आणले असते, तर हिंदुत्वाकडे वक्र दृष्टीने पहाण्याचे कुणाचे धैर्य झाले नसते. जाती-पातींमध्ये विभागलेला समाज हे देशासमोरचे मोठे आव्हान आहे.
संभाजीनगर येथील संत तुकाराम नाट्यगृहामध्ये २१ जानेवारी या दिवशी आयोजित केलेला हे राम नथुराम या नाटकाचा चालू प्रयोग उधळण्याचा प्रयत्न संभाजी ब्रिगेडच्या ८ कार्यकर्त्यांनी केला;…
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे इंदूरच्या दौर्यावर असतांना बंगालच्या वर्तमान स्थितीविषयी दैनिक भास्करचे प्रतिनिधी श्री. राहुल दुबे यांनी त्यांची मुलाखत घेतली.
नाशिकमधील नांदगाव शहरातील चार मंदिरातील दानपेट्या फोडून चोरट्यांनी अंदाजे ४२ हजार रुपये लंपास केले आहेत.
विक्रोळी पार्कसाईट येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या ठिकाणी मांसाहारी जेवण बनवण्यास विरोध केल्याने धर्मांधांनी हिंदु महिलेला १९ जानेवारीला शिवीगाळ करून मारहाण केली. तिचे कपडे फाडून तिचा…
आधुनिक विज्ञानामुळे मनुष्य निसर्गावर विजय मिळवण्याचा विचार करतो; पण हा विचार म्हणजे महाघोटाळा आहे. आधुनिक विज्ञान निसर्गावर विजय मिळवण्यास शिकवते, तर वैदिक विज्ञान मनुष्याला निसर्गाचाच…
काश्मीरमध्ये २७ वर्षांपूर्वी जे घडले, तीच परिस्थिती आज देशाच्या विविध भागांत पहायला मिळत आहे. एका रात्रीत ४ लक्ष ५० सहस्र काश्मिरी हिंदूंना स्वतःच्याच देशात विस्थापित…
निपाणी येथील राजश्री चित्रमंदिराचे श्री. राजेंद्र किल्लेदार यांना पाक कलाकारांचा समावेश असलेला चित्रपट रईस प्रदर्शित न करण्याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने निवेदन देण्यात आले.