गायीपासून मिळणारे पंचगव्य निरामय आरोग्यासाठी उत्तम मानले जाते; मात्र काळाच्या ओघात भारतात सर्वत्र गोवंशच धोक्यात आला आहे. गोहत्या ही गंभीर समस्या झाली आहे.
कॉन्व्हेंट शाळेत जाण्यापूर्वी जी मुले आई-वडिलांना आई-बाबा म्हणत असतात, ती शाळेत जाऊ लागल्यानंतर मम्मी-डॅडी म्हणू लागतात.
सुमारे २० हिंदुत्वनिष्ठ संघटना एकत्र येऊन कोणत्याही संघटनेचा ध्वज न घेता आणि राष्ट्रीय हितासाठी केलेले हे निषेध आंदोलन आगळेच होते. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा आत्मविश्वास वाढून…
कल्याण शहराच्या पश्चिम भागातील काळा तलाव परिसरात हजरत निगरानी शहा बाबा दर्ग्याच्या जागेवर महापालिकेने वाहनतळ उभारण्याचा ठराव केला आहे. या संदर्भात ‘वाहनतळासाठी आयुक्तांना ३०० वर्षे…
भारतात लव्ह जिहाद, धर्मांतर या समस्यांसमवेतच आता ‘इसिस’ने शिरकाव केला आहे. काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादामुळे ४ लक्ष ५० सहस्र हिंदूंना एका रात्रीत विस्थापित व्हावे लागले.
मलेशियातील पेनांग जलन तिमाह येथील श्री राजा मादुताई विरम हिंदु मंदिरातील मूर्तींची अज्ञातांनी तोडफोड करून विटंबना केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
बांगलादेश मायनॉरिटी वॉच या बांगलादेशातील हिंदुत्वनिष्ठ मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष श्री. रवींद्र घोष यांना ही बातमी कळताच त्यांनी कंपनीगंज पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्याशी दूरभाषवर संपर्क केला.
वर्ष २०१२ मध्ये डॉ. झाकीर नाईक यांनी हिंदूंचे आराध्य दैवत श्रीगणेश आणि भगवान शिव यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्ये केली होती. त्या वेळी सर्वप्रथम हिंदु जनजागृती…
कोल्हापूर येथील ‘पद्माराजे गर्ल्स हायस्कूल’च्या मैदानावर ११ डिसेंबर या दिवशी भव्य हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात धर्माभिमानी…
कर्नाटकच्या गदग जिल्ह्यातील हजरीबोम्मानहळ्ळी येथे राष्ट्रोत्थान विद्याकेंद्रांच्या पालकांसाठी १० आणि ११ नोव्हेंबर असे २ दिवस एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.