येथून १०० कि.मी. अंतरावर असणार्या ब्राह्मणबाडिया जिल्ह्यातील नासिरनगर येथे ३१ ऑक्टोबरला ३ सहस्र धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण करून १५ मंदिरांची तोडफोड केली होती, तर २०० घरांना…
मंदिरांमधील पावित्र्य राखण्यासाठी चळवळ राबवण्याचे म्हापसा येथील हिदु धर्माभिमान्यांनी नुकत्याच घेतलेल्या एका बैठकीत ठरवले. मंदिरात येणार्या पर्यटकांना नियमावली घालून देण्याचे आवाहन सर्व मंदिर समिती सदस्यांना…
भारताने ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून पाकला धडा शिकवला आहे; मात्र एवढ्यावरच न थांबता सरळ युद्धच करून पाकिस्तानचे अस्तित्व मिटवून टाकावे, असे मत निपाणी येथील समाजसेवक श्री.…
एबीपी माझाचे पत्रकार गणेश ठाकूर यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करणार्या उत्तरप्रदेशातील दोन साधिकांविषयीचे दिशाभूल करणारे वृत्त बनवले होते
तंत्रज्ञान गुंतवणूकदार आणि पद्मश्री पुरस्कार विजेते टी. व्ही. मोहनदास पै यांनी कर्नाटक सरकारच्या ‘टिपू सुलतान’ जयंती साजरी करण्याच्या पद्धतीवर तीव्र आक्षेप घेतला आहे.
अलीगड येथील बाबरी मंडी भागात दाऊजी मंदिरात गोवर्धन पूजेसाठी जात असलेल्या महिलांवर अश्लील शेरेबाजी केल्यानंतर त्याला करण्यात आलेल्या विरोधामुळे झालेल्या हिंसाचारात ३ महिलांसह एकूण ६…
आतापर्यंत येथील ३-४ मंदिरे पाडण्यात आली आहेत. दुसरीकडे अनधिकृत मशीद आणि दर्गा यांविरोधात मात्र कारवाई करण्यात आलेली नाही. याउलट ‘मशीद आणि दर्गा अधिकृत करता येतील’,…
भारतातील हिंदूंचेच संरक्षण कोणतेही सरकार आणि मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना करत नाही, तेथे मुसलमानबहुल देशातील हिंदूंचे संरक्षण कोण करणार ? ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन…
भारतात पाकिस्तानी कलाकारांना काम करण्यासाठी बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आता पाकिस्तानातही सर्व भारतीय चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली होती.
बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण मोठा भाऊ असणारा भारत कधी करणार ? बलुचिस्तानच्या नागरिकांची काळजी करणार्या सरकारने इस्लामी देशांतील हिंदूंचीही काळजी करावी !