गोरक्षकांच्या विषयीचे पंतप्रधान मोदी यांनी काढलेले अनुद्गार मागे घेऊन गोमातेची क्षमा मागावी आणि काश्मिर मध्ये सैन्याला सर्वाधिकार देऊन आतंकवादी आणि त्यांच्या समर्थकांवर कडक कारवाई करावी,…
कराड येथील गणेशभक्त गेली १०० हून अधिक वर्षे गणेशोत्सव साजरा करत आहेत. आतापर्यंत गणेशमंडळांनी शासनाला सहकार्यच केले आहे; पण कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी औंधकर यांनी गणेशमंडळांच्या…
पाकिस्तानात आता तिथल्या जाणत्या वा अभिजनांना जिहादचे चटके जाणवू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी क्वेट्टा येथे झालेली भीषण बॉम्बस्फोटाची घटना त्याचीच ग्वाही देते; कारण या स्फोटात…
१२ वर्षांतून एकदा येणारा कृष्णा नदीचा पुष्कर पर्वाला यावर्षी १२ ऑगस्ट या दिवशी आरंभ झाला असून तो २३ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. कृष्णा नदी ज्या ज्या…
सतीशकुमार प्रधान यांच्या अटकेसंदर्भात भाग्यनगर (हैद्राबाद) येथील भाजपचे आमदार आणि श्रीराम युवा सेना या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे अध्यक्ष राजासिंह ठाकूर यांच्याशी दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधीने चर्चा…
अंदमानच्या पोर्ट ब्लेअर शहरातील जी.बी. पंत रुग्णालयामध्ये उपचार घेणार्या भाजपच्या कार्यकर्त्याला भेटण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी ३ ख्रिस्ती महिला गरीब हिंदु रुग्णांची भेट घेऊन त्यांचे…
व्यक्तीची ओळख तिच्यातील गुण आणि दोष यांमुळे होते. सद्गुणी व्यक्ती सर्वांना हवीहवीशी वाटते, तर दुर्गुणांचा स्वत:ला आणि इतरांना त्रास होतो. मानसिक तणावापासून दूर रहायचे असेल,…
असे आहे तर मग कृत्रिम तलांवाचा घाट नेमका कशासाठी ? त्यातील प्लास्टिक कापडाच्या भ्रष्टाचारासाठी कि पुरोगाम्यांना खुष करण्यासाठी ?
पटियाला पोलिसांनी गोरक्षक दलाचे प्रमुख सतीश कुमार यांच्यासह गोरक्षक अरुण कुमार आणि कपिल यांना अटक केली आहे. गोरक्षणाच्या नावाखाली बेकायदा व्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात…
हिंदुत्वनिष्ठांच्या आंदोलनांना अन्य ठिकाणी अनुमती मिळते; मात्र सातारा येथे नाकारली जाते, हा अजब न्याय नव्हे का ? कायदा सर्वत्र सारखा असतांना अनुमती नाकारली जाणे, हा…