देवनार दत्ताराम गणपत पाटील इस्टेट, सायन ट्रोम्बे येथील मातोश्री विद्यामंदिर या शाळेत ९ ऑगस्ट या दिवशी क्रांतीदिनानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांचे सचित्र प्रदर्शन लावण्यात…
प्लॅस्टिकचे ध्वज वापरणे, तोंडवळ्यावर राष्ट्रध्वज रंगवणे, राष्ट्रध्वजासारखे कपडे परिधान करणे इत्यादी अयोग्य कृतींमुळे राष्ट्रध्वजासह राष्ट्राचाही अवमान होतो.
‘हिंदूंनो, कश्मीर सोडा नाही तर मरा‘ अशी धमकी देणाऱ्या जिहाद्यांच्या पार्श्वभागावर लाथा मारून त्यांना पाकिस्तानात पिटाळून लावायला हवे. देशातील शंभर कोटी हिंदूंनी बांगड्या भरलेल्या नाहीत…
राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांवर बंदी घालण्यात यावी, या संदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठाणे, डोंबिवली आणि अंबरनाथ येथील शाळांमध्ये मुख्याध्यापकांना निवेदन देण्यात आले.
राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी येथील नायब तहसीलदार मीनल भामरे, कराड तालुका ग्रामीण पोलीस, कराड शहर पोलीस, गटविकास अधिकारी आणि मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
प्लास्टिकचा राष्ट्रध्वज इतरत्र कुठे विकत असल्यास त्यावर कारवाई करण्यात यावी आणि रस्त्यावर ध्वज टाकून त्याची विटंबना होऊ नये, या संदर्भात तसेच शाळांमधून राष्ट्रध्वजाचा मान राखावा…
श्री. शिवशंकर स्वामी यांनी गोरक्षणाचे कार्य तपश्चर्या म्हणून केले आणि अनेक कसायांवर ३०० हून अधिक गुन्हे प्रविष्ट केले आहेत. त्यांनाच एबीपी माझा बोगस गोरक्षक म्हणते.…
आज स्त्रियांवर होणार्या अत्याचारांनी परिसीमा गाठली आहे. यामुळे स्त्रियांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे, ही काळाची आवश्यकता आहे. यासमवेत स्वतःची शारीरिक क्षमता वाढवणेही महत्त्वाचे आहे.
गुरु ग्रहाने कन्या राशीमध्ये प्रवेश केल्यावर गंगा भागीरथी कुंडातून जलस्रोत येतो आणि तो वर्षभर चालू रहातो. यालाच कन्यागत महापर्वकाल असे म्हणतात. कन्यागत महापर्वकालाच्या निमित्ताने…
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात धार्मिक प्रथा-परंपरांचे पालन न होणे, गोशाळेतील गायींचा प्लास्टिक खाऊन मृत्यू होणे, तसेच प्रक्षाळपूजेसारख्या मुख्य धार्मिक विधींच्या तिथी पालटून प्रक्षाळपूजा करणे, असे मनमानी…