Menu Close

इसिसमध्ये भरती झालेली मरियम डॉ. झाकीर नाईक यांच्या पीस इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी !

इसिसच्या भरती कार्यक्रमात मोठा वाटा असलेला डॉ. इजास रशीद याचाही या संस्थेशी जवळचा संबंध आहे. या शाळेला श्रीनगर आणि भाग्यनगर येथून लाखो रुपयांचा निधी मिळाल्याचे…

एका हिंदु आर्इची झाकिर नाईककडे मागणी, ‘मला माझा मुलगा परत दे !’

डॉ. झाकीर नाईक यांच्या चिथावणीखोर भाषणांमुळे प्रभावित होऊन राजस्थानमधील एका हिंदु युवकाने धर्मांतर केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. संदीप रावल असे त्याचे नाव असून…

इंदूर (तेलंगण) येथील भव्य सभेत मान्यवरांनी तेजस्वी विचारांद्वारे हिंदूंमध्ये चेतवले स्फुल्लिंग !

केंद्रसरकारने विस्थापित काश्मिरी हिंदूंविषयी त्वरित निर्णय घ्यावा, या मागणीसाठी विस्थापित काश्मिरी हिंदूंकडून १९ जानेवारी २०१७ या दिवशी चलो कश्मीर ही मोहीम राबवण्यात येणार आहे.

सनातनवरील बंदीची मागणी, हे एक षड्यंत्र !

सनातन संस्था राजस्थानच्या शहरी आणि ग्रामीण क्षेत्रांत ऋषीपरंपरा अन् साधना यांचे संस्कार देण्याचे अमूल्य कार्य करत आहे. सनातनच्या आध्यात्मिक शिक्षणामुळे युवकांसह जनतेची चेतना जागृत होत…

मातृभूमी, गोमाता आणि महिला यांच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्र हाच एकमेव पर्याय ! – कु. प्रतीक्षा कोरगावकर, महाराष्ट्र राज्य संघटक, रणरागिणी शाखा

राष्ट्राची सद्यस्थिती अतिशय विदारक असून मातृभूमी, गोमाता आणि महिला यांच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्र्र हाच एकमेव पर्याय आहे, असे ठाम मत रणरागिणी शाखेच्या महाराष्ट्र राज्य संघटक…

सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात प्रसंगी रस्त्यावरही उतरू ! – चैतन्य छत्रेगुरुजी

सनातनवरील अन्यायकारक बंदीला आमचा पूर्ण विरोध आहे. यासाठी प्रसंगी आम्ही रस्त्यावरही उतरू, अशी चेतावणी श्री. चैतन्य छत्रेगुरुजी यांनी दिली. ३० जुलै या दिवशी बेळगाव पुरोहित…

सनातन संस्थेने समाजात आध्यात्मिक चेतना जागृत केली आहे ! – श्री मल्लय्या स्वामी, सिद्धारूढ मठ, राणेबेन्नूरु, कर्नाटक

सनातन संस्थेचा परिचय आम्हाला अनेक वर्षांपासून आहे. ही संस्था समाज, राष्ट्र आणि सनातन भारतीय संस्कृती यांसाठी मोठे कार्य करत आहे या संस्थेचे कार्य असेच निरंतर…

श्री ज्ञानदेव सेवा मंडळ, ठाणे यांच्या वतीने सनातन संस्थेचे प्रवक्ता अभय वर्तक यांचा सत्कार !

श्री ज्ञानदेव सेवा मंडळ, ठाणे यांच्या वतीने सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी पुरोगामी संघटना, काही सुपारीबाज पत्रकार आणि…

कळंब, जिल्हा धाराशिव येथे पर्जन्ययाग आणि सुवृष्टीकारक प्रवर्ग्य विधीची पुर्णाहुती !

मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे अवर्षण दूर व्हावे आणि लातूर आणि कळंब परिसरातील धरण क्षेत्रामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस व्हावा, या उद्देशाने पर्जन्ययाग…

राष्ट्रध्वजाच्या मान राखण्याच्या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना नागपूर येथे निवेदन

१५ ऑगस्टला प्लास्टीकचे ध्वज विकत घेतले जाऊन नंतर ते रस्त्यात कुठेही टाकले जातात. त्यामुळे ध्वजाची विटंबना होते. त्यादृष्टीने प्रबोधन व्हावे, यासाठी नागपूर शहराचे निवासी उपजिल्हाधिकारी…