Menu Close

सनातनच्या विरोधातील खटल्यांमध्ये जर सरकार हस्तक्षेप करणार असेल, तर हा न्यायालयाचा अवमान आहे ! – अभिनेता शरद पोंक्षे

मी कोणत्याही संघटनेची बाजू घेत नाही; पण न्याय सर्वांनाच सारखा का नाही ? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधीतरी मुसलमान संघटना, ज्यांनी २ वर्षांपूर्वी मंबई येथील हुतात्मा…

इयत्ता ४ थीच्या इंग्रजी माध्यमाच्या शिवछत्रपती पाठ्यपुस्तकातील ४ धडे वगळले !

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे (बालभारती) च्या वतीने तयार करण्यात आलेल्या इयत्ता ४ थी च्या (परिसर अभ्यास भाग २, इंग्रजी माध्यम)…

आषाढी यात्रेसाठी येणार्‍या वारकर्‍यांना पथकर द्यावा लागणार !

दिंडीत सहभागी होणारा वारकरी हा गोर-गरीब-शेतकरी असतो. अशा वारकर्‍यांच्या वाहनासाठी शासन पथकरमाफी का देऊ शकत नाही ? एकीकडे शासन तीर्थयात्रा विकासासाठी कोट्यवधी रुपये देण्याची घोषणा…

१५०० महिलांना अश्‍लील लघुसंदेश पाठवणार्‍या महंमद खालीद याला अटक !

यासंदर्भात महिलेने संबंधित क्रमांकावर भ्रमणभाष करून जाब विचारला असता त्याने स्वत:चे नाव न सांगता तिचे व्हॉट्स अॅपवरील छायाचित्र आणि भ्रमणभाष क्रमांक अश्‍लील संकेतस्थळांवर अपलोड करण्याची…

नमामि चंद्रभागे प्रकल्पाचा आरंभ तात्काळ करावा ! – वैष्णवजनांची मागणी

शहरातील गटारांचे पाणी थेट चंद्रभागा नदीमध्ये जात असल्याने संतांनी गौरवलेल्या या नदीचे पावित्र्य नष्ट होत आहे. नदीचे पाणी अतिशय अस्वच्छ झाले असून नदीचे वाळवंट शेवाळ…

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे आमदार हमिदुल रहमान यांच्या उपस्थितीत धर्मांधांचे हिंदूंवर आणि रथयात्रेवर आक्रमण !

बंगाल राज्यातील उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील रामगंज गावात हिंदूंच्या रथयात्रेवर धर्मांधाच्या जमावाने आक्रमण केले. पोलिसांनी कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप केला नसल्याने हिंदूंना कोणतेच संरक्षण न मिळाल्याने त्यांनी…

स्वा. सावरकरांचे सैनिकी धोरण

mountaineering warfare training ची सेनापतींची /सैन्यांची मागणी दुर्लक्षित करण्यात आली. त्यामुळे १९६२ मध्ये आमच्या देशाला चीनकडून लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला.

अंनिसचे कार्यकर्ते म्हणे वारीत सहभागी होणार !

ज्या ईश्‍वराच्या दर्शनाच्या ओढीने कुणालाही निमंत्रण न देता वैष्णवांचा मेळा प्रतिवर्षी लाखांच्या संख्येने वारीमध्ये सहभागी होतो, त्या ईश्‍राचे अस्तित्व अंनिसला मान्य आहे का ? अंनिसवाले…

इस्लाम जेथेही गेला, तेथे विध्वंस झाला ! – आशा शर्मा, नेत्या, राष्ट्रीय सेविका समिती

आजही मुसलमानांची विचारसरणी तीच आहे. जेथे त्यांची लोकसंख्या १० टक्के असते, तेथे ते शांत असतात. १५ टक्के झाले, तर आपले म्हणणे सांगून गप्प करतील. त्यांची…

डॉ. झाकीर नाईक हे धर्माचा चुकीचा प्रचार करत आहेत ! – अमीर खान

जे लोक आतंकवाद पसरवतात आणि जे लोक आतंकवाद करतात त्यांना धर्माशी काही देणे-घेणे नसते. मग ते कोणत्याही धर्माचे असो, असे प्रतिपादन अभिनेता अमीर खान याने…