Menu Close

रमजान ईदच्या निमित्ताने गोहत्या होऊ नये, यांसाठी दक्षता घ्या ! – बजरंग दलाचे पोलीस ठाण्यात निवेदन

६ जुलै या दिवशी रमजान ईद हा मुसलमान समाजाचा सण साजरा होत आहे. तरी या दिवशी आणि दोन दिवस अगोदर काही समाजकंटक गोहत्या करतात. त्यामुळे…

चिंचली येथील मद्याची दुकाने बंद करा, अन्यथा मायाक्का देवीचे मंदिर उडवून देऊ ! – निनावी पत्राद्वारे देवस्थानला धमकी

चिंचली गावातील मद्याची दुकाने बंद न केल्यास मायाक्का देवस्थान उडवून देण्याच्या धमकीचे पत्र चिंचली येथील सुक्षेत्र मायाक्का देवीच्या देवस्थानातील दानपेटीत मिळाले आहे.

एका मासातील ६ वी घटना : बांगलादेशमध्ये आणखी एका पुजार्‍यावर प्राणघातक आक्रमण !

बांगलादेशामध्ये हिंदु पुजार्‍यांची हत्या करण्याचे सत्र चालूच असून ४८ वर्षीय बाबासिंधू रॉय या आणखी एका पुजार्‍यावर चाकूने आक्रमण करण्यात आले. या आक्रमणात ते गंभीर घायाळ…

बिहार : मंदिरातून सहा दुर्मिळ मूर्तींची चोरी

येथील माथिया गावातील रामाच्या मंदिरातून सहा दुर्मिळ मूर्तींची चोरी झाली आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तोडून चोरट्यांनी भगवान राम, सिता आणि लक्ष्मणाच्या मूर्तीसह एकूण सहा मूर्तींची…

ढाका : कमांडर ऑपरेशन संपुष्टात, बंधकांची सुटका

ढाक्यातील होली आर्टिसन बेकरी या रेस्टॉरंटमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात दोन पोलिसांचा मृत्यू झाला. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट (इसिस) ने स्वीकारली आहे.

पठाणकोटवर संभावित पॅरा मोटर्स, ग्लायडर्स आणि ड्रोन विमाने यांद्वारे आतंकवादी आक्रमणाची शक्यता !

शहरावर काही आतंकवाद्यांकडून आक्रमण होण्याची शक्यता लक्षात घेऊन भारतीय वायूदलाच्या अधिकार्‍यांनी एअरबेसच्या परिसरातील भागामध्ये घरोघरी जाऊन जागृती अभियान राबवून संभावित आतंकवादी आक्रमणाविषयी लोकांना जागृत केले.

केदारनाथ मंदिराचा पाया कमकुवत होत आहे !

वर्ष २०१३ च्या जलप्रलयामध्ये भक्कमपणे टिकून राहिलेल्या केदारनाथ मंदिराचा पाया कमकुवत झाला असून त्यामुळे मंदिराच्या पुढच्या भागातील भिंत किंचित झुकल्याचे आयआयटी चेन्नईच्या अहवालामध्ये म्हटले आहे.

आगामी काळात हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य व्यापक स्तरावर अन् गतीने करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा संकल्प

हिंदुत्वासाठी लढणार्‍या शिलेदारांना एखाद्या माळेतील धाग्याप्रमाणे एकत्रित गुंफण्याचे कार्य अखिल भारतीय हिंदू अधिवेशन करत आहे. आध्यात्मिक अधिष्ठान ठेवून धर्मकार्य करणारे हे हिंदुत्वनिष्ठच भविष्यातील हिंदु राष्ट्राचे…

इफ्तार पार्टी आयोजित करणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हिंदू महासभेची टीका !

केशव हेडगेवार यांनी हिंदूंच्या हितांच्या रक्षणासाठी संघाची स्थापना केली; मात्र आता ही संघटना मुसलमानांच्या हितांचे रक्षण करत आहे. संघ त्याच्या मूळ ध्येयधोरणांपासून भटकला आहे.