आजच्या स्त्रिया स्वत:च धर्माचे पालन करत नसल्यानेच काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या १ लक्ष ७५ सहस्र मुली या लव्ह जिहादला बळी पडल्या. हिंदूंची जननशक्तीच नष्ट करण्याचे हे षड्यंत्र…
आज पाश्चात्त्यांच्या विकृतींमागे हिंदू धावत आहेत; मात्र त्यांना त्यासाठी भारतीय संस्कृतीची महती समजलेली नाही. त्यासाठीच संत श्री आसारामजीबापू यांनी १४ फेबु्रवारीला मातृ-पितृ दिवस घोषित केला.
पाकमधील तांडो आदम शहरात असणार्या फरमान अहमद की जेब या दुकानात ॐ हे चिन्ह असलेल्या चपलांची सर्रास विक्री केली जात आहे. यास पाकच्या सिंध प्रांतातील…
हिंदूंची देवळे, त्यांच्यावरील धर्मांधांचे छुपे आक्रमण, देवळांची दुरवस्था आदींच्या संदर्भातील प्रश्नांची हिंदूंना चांगली जाण असते; मात्र त्या संदर्भात योग्य कृती करतांना त्यांच्याकडून गल्लत होते.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे खर्या अर्थाने इतरांकडून संमोहनाद्वारे कार्य करून घेण्याची शक्ती असती, तर आम्ही संसदेतील ५४७ खासदारांना संमोहित करून हिंदु राष्ट्र कधीच स्थापन…
आधुनिकतावादाच्या नावाखाली काही महिलांनी श्री शनिदेवाच्या चौथर्यावर चढण्याचा दांभिकपणा केला असला, तरी शनिशिंगणापूर आणि परिसरातील एकही महिला त्यामध्ये नव्हती. त्यामुळे हा आधुनिकतावादी ढोंगी महिलांचा पराभवच…
धर्मासाठी पुढे येणार्या धर्माभिमान्यांना पोलीस अटक करतात, तेव्हा त्यांना कायदेशीर साहाय्य केले पाहिजे. काही वेळा त्यांच्यावर धर्मांधांकडून आक्रमण करण्यात येते. अशा वेळी घायाळ झालेल्या धर्माभिमान्यांचा…
डॉ. उपेंद्र डहाके यांनी स्वतः साधनेच्या बळावर दिलेल्या धर्महितासाठीच्या लढ्याविषयी उपस्थितांना अवगत केले.
भारत हा पूर्वी विश्वगुरु होता. आजही हिंदु धर्मामध्ये ती शक्ती आहे; मात्र आपणच आपले हिंदुत्व, धर्म यांना तिलांजली दिली आणि मागे पडलो. आज १४ टक्के…
मी आपल्या गुरूंवर श्रद्धा ठेवून प्रामाणिकपणे सत्याला चिकटून राहून जनताद्रोही राज्यकर्त्यांशी लढा दिला. त्यात गुरुकृपेनेच मला यश लाभले. त्यामध्ये मी न्यायालयीन प्रक्रियेतील विधीसंमत अधिकारांचा उपयोग…