Menu Close

हिंदु महिलांनी ऐतिहासिक वीरांगनांचा आदर्श ठेवायला हवा ! – सौ. सुनीता दीक्षित

राष्ट्र-धर्म रक्षणासाठी हिंदु महिलांनी धर्माचरणी व्हावे, धर्मावरील आघात रोखण्यासाठी धर्मशिक्षण आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन सक्षम व्हावे, यासाठी चित्रपटांतील अभिनेत्रींचा नव्हे, तर ऐतिहासिक वीरांगनांचा आदर्श समोर…

जोहार राजपुतान्यातील गौरवशाली परंपरा

अल्लाउद्दीन खिलजीने चितोडचा राणा भीमसिंह याची राणी पद्मिनी हिच्या सौंदर्याचे वर्णन ऐकून तिच्या अभिलाषेेने प्रचंड सैन्यानिशी चितोडवर स्वारी केली. भीमसिंहाला जयाची निश्‍चिती वाटेना. तेव्हा सर्व…

अमेरिकेवर हल्ला केलात तर तुम्ही कधी सुरक्षित नाही राहणार, ओबामांची इसिसला धमकी

‘इसीसच्या महत्वाच्या दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. अमेरिकेने आत्तापर्यंत १२० हून जास्त इसीसच्या दहशतवाद्यांचा खात्मा केला असल्याचा’, दावा बराक ओबामांनी केला आहे.

हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या चर्चना कर्नाटकातील काँग्रेस सरकारने वाटले कोट्यवधी रुपये !

माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत मिळवलेल्या माहितीमध्ये कर्नाटकातील काँग्रेस सरकारने चर्चना कोट्यवधी रुपयांचे वाटप केल्याचे उघड झाले आहे. हे पैसे राज्यातील चर्चची दुरुस्ती, नूतनीकरण आणि ख्रिस्ती…

अकोलकर कुटुंबियांना अंधारात ठेवून त्यांच्या घरावर छापा घातल्याप्रकरणी स्पष्टीकरण द्यावे !

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अधिकार्‍यांनी पुणे येथील सौ. कांचन अकोलकर यांच्या घरावर अवैधरित्या छापा घातला. अकोलकर कुटुंबियांना अंधारात ठेवून त्यांच्या घरावर छापा…

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी १९ जूनपासून गोव्यात अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन ! – हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे राष्ट्रव्यापी संघटन निर्माण करण्यासाठी १९ ते २५ जून या कालावधीत गोव्यात अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी…

उत्तरप्रदेशातील ३ संतांनी पंतप्रधान, सरसंघचालक आणि प्रवीण तोगाडिया यांना रक्ताने पत्र लिहिले !

धर्माचे रक्षण संत करणार नाहीत, तर कोण करणार ? आज देशात अल्पसंख्यकांचे तुष्टीकरण करण्यात येत असल्यानेच देशाचा विनाश होत आहे आणि त्याला संतांची उदासीनताही उत्तरदायी…

लक्ष्मणपुरी (लखनौ) येथे इमामवाड्यासमोर चित्रीकरण केल्याने ५० मुसलमानांच्या आक्रमणात अभिनेता कुणाल खेमू घायाळ !

धार्मिक भावना दुखावल्यावर मुसलमान थेट कायदा हातात घेतात, तर हिंदू निवेदने देतात, यावरून कोण सहिष्णु आहेत, हे पुरोगामी आणि ढोंगी निधर्मी सांगतील का ?

बालभारतीच्या पुस्तकात भारताच्या नकाशाचे विकृतीकरण करणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई करा ! – हेमंत सोनवणे

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती)च्या इयत्ता सहावीच्या इतिहासाच्या पुस्तकात अरुणाचल प्रदेश हा भारताचा नव्हे, तर चीनचा भाग असल्याचे दाखवले आहे.

महिलांच्या प्रवेशाचा आदेश मागे घेण्यासाठीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

श्री शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश देण्यासंबंधी दिलेला आदेश मागे घ्यावा, अशी मागणी करणारी याचिका ठाणे येथील समाजसेविका सुनीता पाटील यांनी उच्च न्यायालयात…