Menu Close

वीरभूम : पत्नी काळी होती म्हणून नासीर याने कुटुंबीयांच्या सहाय्याने तीला जिवंत जाळले !

नासीर याने तीन वर्षांपूर्वी १ लाख रोख आणि काही जमिनीच्या बदल्यात सोमेराशी लग्न केले होते. पण सोमेराचा रंग काळा असल्याने नासीर व त्याचे कुटुंब तिला…

बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या

हिंदू पुजाऱ्याच्या हत्येला तीन दिवस उलटत नाहीत तोच बांगलादेशात काल नित्यरंजन पांडे या ६० वर्षीय हिंदूची निर्घृण हत्या करण्यात आली. लागोपाठच्या या घटनांमुळे बांगलादेशातील हिंदू…

वाई येथील श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी गोवंशियांच्या हाडांची वाहतूक करणारा ट्रक पकडला

भुईंज पोलिसांनी ट्रक चालक महंम्मद अली हुसेन मोरसवाला आणि त्याचा सहकारी नजर मोहमद्दी झारो (रा. उदयपूर, गुजरात) यांच्याकडे वाहतूक परवाना आणि अन्य कागदपत्रांची मागणी केली;…

मुझफ्फरनगर जिल्हा कारागृहातील ६५ हिंदु बंदीवानांनी १ सहस्र १५० मुसलमान बंदीवानांसमवेत रोजा पाळला !

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील जिल्हा कारागृहातील ६५ हिंदु बंदीवानांंनी १ सहस्र १५० मुसलमान बंदीवानांंसोबत रमझान मासाच्या निमित्ताने पहिल्या दिवशी पहाटेपासून संध्याकाळपर्यंत रोजा पाळला, अशी माहिती कारागृह…

सद्यस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचा आपल्याला विसर ! – पू. संभाजी भिडेगुरुजी

जन्म-मरणाच्या फेर्‍यातून मुक्तता पाहिजे असल्यास संत आणि महात्मे यांच्या सहवासात जा. आज धर्म आणि राष्ट्र निष्ठा जतन करून ठेवणे आवश्यक आहे. आपल्या स्वार्थासाठी कुणापुढेही झुकण्याच्या…

अमरावतीत धर्मांधांकडून शिवसैनिकाची सशस्त्र आक्रमणाद्वारे हत्या !

शहरातील अकोली रस्ता येथे १८ ते २० धर्मांधांनी एका शिवसैनिकावर चाकू, गुप्ती आणि तलवारीने आक्रमण करून त्यांची नुकतीच हत्या केली. सुरेंद्र वासुदेव वानखडे असे मृत…

देहलीतील देहली पब्लिक लाइब्ररीमध्ये सेंटर फॉर गूड गर्व्हनन्सकडून मंदिरांची दुर्दशा : कारण आणि उपाय या विषयावर व्याख्यान !

आज हिंदूंना कुठेही धर्मशिक्षण दिले जात नाही. त्याचाच हा परिणाम आहे की, मंदिरांची दुरवस्था होऊ लागली आहे. मोठमोठ्या मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे. मंदिरांचा पैसा धर्मशिक्षणासाठी…

शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांसह १५ जणांना अटक आणि सुटका !

६ जून या दिवशी मनकर्णिका कुंडावरील शौचालय हटवण्याच्या मागणीकडे देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी आणि महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी दुर्लक्ष केल्याने…

ओडिशा राज्यातून प्रतिदिन ४ सहस्र गोवंश हत्येसाठी राज्याबाहेर जातो !

देहली येथील गोज्ञान प्रतिष्ठान आणि भारत रक्षा मंच या संघटनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक निवेदन देऊन ओडिशा राज्यातून बंगाल आणि बांगलादेश येथे गोहत्येसाठी होणार्‍या…

ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटापासून मानवाला देशी गायच वाचवेल, असा संशोधकांचा निष्कर्ष

ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटापासून मानवाला देशी गायच वाचवू शकते, असे करनाल (पंजाब) येथील राष्ट्रीय डेअरी अनुसंधान संस्थानने आतापर्यंत केलेल्या अनेक संशोधनांतून आणि मागील ५ वर्षांपासून एन्आयसीआरएच्या…