Menu Close

गोवंश हत्याबंदी कायद्याची अंमलबजावणी कठोरपणे व्हायला हवी : डॉ. योगेश पाटील, योग वेदांत सेवा समिती

गोहत्या होणे, हे लज्जास्पद आहे. यासाठी सर्वांनी संघटित होऊन गोवंश हत्याबंदी कायद्याची अंमलबजावणी कठोरपणे व्हावी, यासाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन योग वेदांत सेवा समितीचे डॉ.…

दांडा, शिवोली (गोवा) : सद्गुरु जीवनमुक्त महाराजांच्या आश्रमातील राष्ट्रधर्म जागरण सभेत हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा गौरव

हिंदु धर्मातील प्रत्येक कृतीमागे विज्ञान आहे. हे विज्ञान आपण समजून घेतले पाहिजे, असे गौरवमूर्ती डॉ. मोहन फडके यांनी या वेळी सांगितले. पू. शाहू महाराज यांचे…

आगीच्या घटना रोखण्यासाठी बिहार सरकारची यज्ञ-पूजेवर बंधने

राज्याचे मुख्य सचिव, आपत्ती व्यवस्थापन विभाग यांना मुख्यमंत्र्यांकडून सूचना देण्यात आल्या असून पाटणा, नालंदा, भोजपूर, रोहतास, बक्सर, भबुआ या सहा जिल्ह्यांचा उल्लेख या पत्रकात करण्यात…

धर्मांधांच्या तक्रारीवरून गोरक्षण करणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरच पोलिसांकडून गुन्हे प्रविष्ट !

पाच वाहनांद्वारे ३२ जनावरांची वाहतूक करणाऱ्या आठ धर्मांधांना येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या कह्यात दिले; मात्र धर्मांधांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनाच मारहाण केल्याची तक्रार पोलिसात…

बांगलादेशमध्ये इस्लामचा अपमान करणार्‍या हिंदु शिक्षकांना ६ मासांच्या कारावासाची शिक्षा

इस्लामचा अपमान केल्याच्या आरोपांतर्गत विज्ञानाचे संबंधित शिक्षक आणि या शाळेचे मुख्याध्यापक यांना ६ मासांच्या कारावासाची शिक्षा ठोठवण्यात आली आहे.

रामजन्मभूमीमध्ये हिंदूंना नियमित पूजा करण्याची अनुमती देण्यात यावी !

अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठी कर्नाटक शासनाने अंदाजपत्रकामध्ये केलेली जादा तरतूद रहित करावी, या मागण्यांसाठी येथील सिटी पार्क येथे २४ एप्रिल या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.

आेंकारेश्‍वर ज्योतिर्लिंगाला करण्यात येणार्‍या वज्रलेपामुळे तेथे नैसर्गिकरित्या येणारे पाणी बंद झाल्याने संत संतप्त !

१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या आेंकारेश्‍वर येथील ज्योतिर्लिंगाची होणारी झीज थांबवण्यासाठी वज्रलेप करण्याची प्रक्रिया चालू आहे. वज्रलेप करण्यामुळे ज्योतिर्लिंगाच्या चारही बाजूंनी पाणी भरलेले रहाण्याची नैसर्गिक प्रक्रिया…

(म्हणे) ‘दुबळा देव स्वतःचे रक्षण करू शकत नाही !’ – विद्या बाळ

मंदिरात जाणे ही अंधश्रद्धा आहे. मंदिर प्रवेश हा केवळ महिलांनी समानतेसाठी दिलेला लढा होता. त्यामुळे मंदिरात जाण्यासाठी महिलांचे लोंढे वाढतील. देव थकला आहे, तो दुबळा…

उज्जैन येथे आखाड्यातील साधूवर अज्ञात व्यक्तीकडून प्राणघातक आक्रमण

उज्जैन येथे चालू असलेल्या सिंहस्थपर्वामध्ये दत्त आखाड्यातील साधू तपेश्‍वरी सरस्वती गिरी महाराज यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून धारदार शस्त्राने प्राणघातक आक्रमण करण्यात आल्याची घटना घडली.

शबरीमला मंदिर प्रवेशाचा मासिक पाळीसंदर्भातील शुचिर्भूततेशी काय संबंध ? – सर्वोच्च न्यायालय

केरळच्या शबरीमला मंदिर व्यवस्थापनाने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, १० ते ५० वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश नाही; कारण त्या मासिक पाळीमुळे ४१ दिवसांच्या व्रताच्या कालावधीत शुचिर्भूत…