Menu Close

सुंदरगड (ओडिशा) जिल्ह्यातील ग्रामीण भागातून हिंदु जनजागृती समितीच्या प्रसारकार्यास चांगला प्रतिसाद

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बेमका (जिल्हा सुंदरगड), तसेच बरईगडा या गावांत आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंघटन बैठकीस दोन्ही ठिकाणी १२५हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.

नवी मुंबई येथे गोरक्षणाचे कार्य करणार्‍या २१ गोरक्षकांचा सत्कार !

स्वतःचा जीव धोक्यात घालून गोमांस पकडून गोमातेचे रक्षण करणार्‍या विविध संघटनांच्या २१ गोरक्षकांचा येथे २७ मार्च या दिवशी सत्कार करण्यात आला. या गोरक्षकांनी २१ फेब्रुवारी,…

शनीशिंगणापूर प्रकरणात न्यायालयात फेरयाचिका दाखल करणार !

उच्च न्यायालयाचा निकाल हा अंतीम निकाल असे समजू नये. कारण उच्च न्यायालयाचे शेकडो निकाल सर्वोच्च न्यायालयाने बदललेले आहेत. तसेच उच्च न्यायालयाच्या अन्य पिठांनीही त्या विरोधात…

श्री शनिशिंगणापूर येथे महिलांना चौथर्‍यावर प्रवेश देण्याचे प्रकरण धार्मिक स्थळी भेदभाव करता येणार नाही : मुंबई उच्च न्यायालय

मंदिराच्या गाभार्‍यात जाऊन पूजा करण्याचा अधिकार पुरुषांप्रमाणेच महिलांनाही आहे. त्यामुळे पूजेसाठी गाभार्‍यात प्रवेश करण्यासाठी झगडणार्‍या महिलांना रोखण्याऐवजी त्यांना पूजा करता येईल, याची काळजी शासनाने घेतली…

धर्मांधांकडून ठार मारण्यात आलेल्या हिंदु नेत्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देणार : श्री. राधाकृष्णन्, तमिळनाडू राज्यप्रमुख, शिवसेना

तमिळनाडूमध्ये धर्मांधांकडून ठार मारण्यात आलेल्या हिंदु नेत्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना प्रयत्न करील, असे प्रतिपादन शिवसेनेचे राज्यप्रमुख श्री. राधाकृष्णन् यांनी येथे केले.

संविधानात पालट करून देशाला हिंदु राष्ट्र घोषित करा : डॉ. प्रवीण तोगाडिया

सन १०७५ मध्ये अफगाणिस्तानमध्ये हिंदूंचे राज्य होते. एकही व्यक्ती मुसलमान नव्हती, सगळे हिंदू होते; पण आज सगळे मुसलमान आहेत आणि एकही हिंदु शिल्लक नाही. कारण…

भारतमाता की जय न म्हणणार्‍यांची राष्ट्रभक्ती संशयास्पद : खासदार योगी आदित्यनाथ, भाजप

परकियांच्या उष्ट्यावर जगणार्‍यांना या देशात विकास करणारे शासन आले, हेच पचले नाही. त्यांनी कितीही प्रयत्न केले, तरी असहिष्णुतेच्या नावावर भारताची मानहानी करणारे हे लोक तोंडावर…

अहवाल प्राप्त होताच कोणालाही पाठीशी न घालता दोषींवर कडक कारवाई करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीमध्ये विविध प्रकारचे घोटाळे झाले आहेत. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून घोटाळा झाल्याच्या कालावधीत समितीवर कार्यरत असणारे तत्कालीन अधिकारी आता राज्याच्या…

महिलांनी अधिकारक्षेत्रात रहायला हवे : जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी महाराज

मी महिलाविरोधी नाही. स्त्री ही मुलगी असतांना देवीसमान असते. विवाहानंतर तिला राजराजेश्‍वरीचा सन्मान दिला जातो, तर वृद्ध झाली की, ती मातेसमान असते. जेथे स्त्रीचे पूजन…

कोणताही धर्म आतंकवाद शिकवत नाही : पंतप्रधान

भारत मागच्या ४० वर्षांपासून आतंकवादाने त्रस्त आहे. ९/११ च्या घटनेने संपूर्ण जगाला आतंकवादाचा धक्का दिला, तोपर्यंत जागतिक महासत्तांना भारत काय सोसतोय त्याची कल्पना नव्हती; पण…