Menu Close

श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्यापासून भूमाता ब्रिगेडला हिंदुत्ववादी संघटना रोखणार : हिंदु जनजागृती समिती

राज्यात बलात्कार, लैगिंक अत्याचार, छेडछाडादी अनेक समस्या असतांना त्या सोडवण्यासाठी हातभार लावण्याऐवजी केवळ प्रसिद्धीची भूक भागवण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि स्थानिक जनता यांना भूमाता…

मानवाधिकार आयोगाचे रिक्त पद त्वरित भरण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश !

महाराष्ट्र राज्याच्या मानवाधिकार आयोगाचे न्यायिक सदस्य हे पद रिक्त होते. मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता श्री. प्रकाश सालसिंगीकर यांनी हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात…

हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथे धर्मांधांकडून क्षुल्लक कारणावरून हिंदूंवर प्राणघातक आक्रमण !

हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथे एका हिंदूवर धर्मांध शाहरूख, मोहिद्दीन मुजावर, मुन्ना मुजावर, बबलू मुल्ला, राजू मुल्ला यांनी सशस्त्र प्राणघातक आक्रमण केले. या प्रकरणी चौघांवर गुन्हे…

धर्मांधांच्या विरोधात निर्णायक लढाई करण्याची भाजपच्या नेत्यांची चेतावणी !

येथील विश्‍व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते अरुण महौर यांच्या हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.

कारागृहातील कैद्यांनी प्रसाद बनवला, तर त्यांनाही शांती मिळेल : तृप्ती देसाई यांची बौद्धिक दिवाळखोरी

कळंबा कारागृहातील महिलांकडून कोल्हापूरच्या महालक्ष्मीदेवीसाठी प्रसादाचे लाडू बनवण्याचा तेथील जिल्हाधिकार्‍यांनी प्रस्ताव ठेवला आहे. कारागृहात गांजा सापडल्याचे कारण देत काही संघटनांनी या निर्णयाला विरोध केला आहे.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सभापतीपदावरून जिल्हाधिकारी मुंढे यांना हटवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश !

अधिक महिना आणि माघी वारीमध्ये मंदिर समितीच्या टेम्पल अ‍ॅक्टमध्ये नमूद नसलेला पलंग (राजोपचार) काढून मंदिर समितीचे सभापती असलेले जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे स्वत:च्या पदाचा दुरुपयोग केला.

इसिसचे लक्ष्य होते बंगालमधील तारकेश्‍वर मंदिर ! – अटक करण्यात आलेल्या इसिसच्या आतंकवाद्याने दिली माहिती

बांगलादेशाच्या सीमेवर असणारा बंगालही आता इसिसच्या रडारवर आला आहे. दुर्गापूरच्या गोपालपूर येथून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून अटक करण्यात आलेला इसिसचा आतंकवादी आसिफच्या चौकशीतून राज्यातील हुगळी येथील…

संगमेश्वर तालुक्यातील प्राचीन श्री कर्णेश्वर मंदिर

संगमेश्वरपासून दोन किलोमीटर अंतरावर अत्यंत रम्य परिसरात असलेले हे मंदिर उत्तम स्थापत्यकलेचा नमुना आहे. पांडवांनी अज्ञातवासाच्या काळात सहावा भाऊ कर्ण याच्या स्मरणार्थ या मंदिराची उभारणी…

मुसलमानांच्या देशावरच्या निष्ठेमुळे इसिस भारतावर आक्रमण करू शकत नाही : अप्पर पोलीस महासंचालक

‘इसिस’च्या जगभरातील दहशती कारवाया भारतावर प्रभाव पाडू शकणार नाहीत, असे प्रतिपादन राज्याचे दहशतवादविरोधी पथकाचे अप्पर पोलीस महासंचालक विवेक फणसळकर यांनी केले.

(म्हणे) नथुराम गोडसे हा स्वातंत्र्यानंतरचा पहिला आतंकवादी ! : डॉ. श्रीपाल सबनीस

आतंकवादी कोणाला म्हणावे, हेसुद्धा न समजणारे साहित्यिक (?) डॉ. सबनीस यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी अल्पच आहे.