Menu Close

अल्-कायदाच्या आतंकवाद्याला समज देऊन पाकमध्ये परत पाठवले !

अल्-कायदा या आतंकवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून येथे अटक करण्यात आलेल्या अब्दुल रेहमान या आतंकवाद्याला पाकमध्ये परत पाठवण्यात आले. भारतीय सैन्यदलाने मानवतेच्या दृष्टीकोनातून हे पाऊल…

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि टिळक यांचा अवमान करणारे गाणे यू-ट्यूबवरून प्रसृत

‘भीमराव येक नंबर’ या गाण्यात बाबासाहेबांचे गुणगान करतांना स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, आगरकर आणि गांधी यांना हीन लेखले गेल्यामुळे समाजातून मोठ्या प्रमाणात विरोध चालू !

भारत-पाक यांच्यातील चर्चेतून अवास्तव अपेक्षा बाळगू नका – सरताज अझिज, पाकिस्तान

२५ डिसेंबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक पाकला भेट दिली होती. या पार्श्‍वभूमीवर दोन्ही देशांचे परराष्ट्र सचिव १४ आणि १५ जानेवारी या दिवशी…

राजस्थानच्या सनदी अधिकार्‍याकडून इस्लामचा स्वीकार !

राजस्थानचे वरिष्ठ सनदी अधिकारी उमराव सालोदिया यांनी हिंदु धर्म सोडून इस्लाम स्वीकारला असून खान आडनाव धारण केले आहे. ३१ डिसेंबरला स्वत: सालोदिया यांनीच पत्रकार परिषद…

(म्हणे) राम मंदिराविषयी बोलणारे आतंकवादीच !

लखनौ – अयोध्येतील राममंदिर उभारण्याच्या संदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे. अशा वेळी घटनेच्या विरोधात जाऊन राममंदिर उभारण्याविषयी बोलणारे देशातील आतंकवादीच आहेत, अशी गरळओक बहुजन…

बंगालमध्ये मंदिराजवळ गोमांस शिजवण्यास विरोध केल्यावरून धर्मांधांकडून हिंदूची हत्या

शांतीपूर येथे वैष्णव मंदिराजवळ मद्यपान करणार्‍या आणि गोमांस शिजवणार्‍या धर्मांध युवकांना एका हिंदु व्यापार्‍याने विरोध केल्याने त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. हे मंदिर भक्ती मार्गातील…

दुबईत धर्मांतरित हिंदु पत्नीची हत्या करणार्‍या धर्मांध पतीला मृत्यूदंडाची शिक्षा

रायगड येथील अतिफ पोपेरे याला २४ वर्षीय पत्नी बुशराच्या(पूर्वाश्रमीची मिनी धनंजयन) हत्येप्रकरणी दुबईत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. संयुक्त अरब अमिरातच्या कायद्यानुसार त्याला गोळीबार पथकाकडून…

(म्हणे) पतंजलीची उत्पादने गोमूत्रमिश्रित असल्याने खरेदी करू नका !

चेन्नई – योगगुरु रामदेवबाबा यांच्या पतंजलीच्या उत्पादनांच्या विरोधात तमिळनाडू तौहीद जमात या मुसलमान संघटनेने फतवा काढला आहे. पतंजलीच्या बहुतांश उत्पादनांमध्ये गोमूत्राचा वापर करण्यात येतो. गोमूत्र…

(म्हणे) ‘रामायण आणि महाभारत ही मिथके !’

रामायण आणि महाभारत ज्यांनी लिहिले त्यांनी स्वत: इतिहास लिहिल्याचा दावा कधीही केला नाही. त्यामुळे रामायण आणि महाभारत ही मिथके आहेत, असे हिरवे फुत्कार इतिहासाचे अभ्यासक…

राममंदिरासाठी सरकार कटिबद्ध – केंद्रीय मंत्री महेश शर्मा

अयोध्येमध्ये राममंदिर उभे करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत असल्याची माहिती केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी दिली आहे.