जर श्रीलंकेमध्ये हलाल प्रमाणपत्रावर बंदी येऊ शकते, तर भारतात का नाही ? हलाल प्रमाणपत्र हे भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याचे षड्यंत्र आहे. या विरोधात सर्व राष्ट्रप्रेमींनी…
सातत्याने होणारा हिंदु देवदेवतांचा अवमान थांबवण्यासाठी त्वरित ईशनिंदा कायदा करण्यात यावा, या मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २७ फेब्रुवारी या दिवशी स्थानिक छत्रपती शिवाजी चौकात…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘हिंदवी स्वराज्या’चे अविभाज्य अंग म्हणजे त्यांनी दूरदृष्टीने उभे केलेले गड-दुर्ग !मात्र छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या या गड-दुर्गांची स्थिती…
श्री मलंगगडावर भगवा ध्वज फडकावण्यासाठी जाणार्या हिंदुत्वनिष्ठांना ‘मुसलमानांच्या भावना दुखावतील आणि त्यामुळे धार्मिक कलह होईल’, या भीतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर्.एस्. डेरे यांनी प्रतिबंधात्मक नोटीस…
‘खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानी तिकीट आकारणीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करीन’, असे आश्वासन जळगावमधील भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी दिले.
गड-दुर्गांची दुरवस्था रोखण्यासाठी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-दुर्गांचे रक्षण व्हावे, संवर्धन व्हावे, गड-दुर्गांवरील अतिक्रमण तात्काळ हटवावे यांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करावी, या प्रमुख मागण्यांसाठी राज्यव्यापी…
हिंदूंनो, देश आणि धर्म यांच्या रक्षणाप्रीत्यर्थ सिद्ध व्हा. जे हिंदूंसाठी कार्य करतात तेच हिंदूंवर राज्य करू शकतात हे दाखवून द्या, असे आवाहन भाजपचे आमदार टी.…
धार्मिक सलोखा जपणार्या गोव्यात ‘पाकिस्तानी गल्ली’ उभी करणार्या धर्मांध मुसलमानाला स्थानिकांनी क्षमा मागण्यास भाग पाडले; पण ही क्षमा पश्चात्तापातून त्याने मागितलेली नाही.
सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कायद्याचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने करण्यात आली आहे.
खलिस्तानची मागणी ही दुःख दूर करण्यासाठी केली जात आहे. ती आमच्या अस्तित्वासाठी आहे. खलिस्तानची भावना कायम रहाणार आहे. तुम्ही ती दाबू शकत नाही, असे विधान…