औरंगाबाद या शहाराचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्याच्या राज्याने घेतलेल्या निर्णयावर केंद्राकडून संमती मिळाली आहे. उस्मानाबाद या शहराचे नामकरण धाराशिव करण्यालाही संमती देण्यात आली आहे.
कणेरी मठातील गायींच्या आकस्मिक मृत्यूमागे षडयंत्र आहे का ?, याची चौकशी व्हावी – हिंदु जनजागृती समिती
येथील कणेरी मठामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘पंचमहाभूत लोकोत्सव’ 20 फेब्रुवारीपासून चालू आहे. हा महोत्सव चालू असतांना काही गायींचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला. मुळात ही घटना दुर्दैवी आहे.
गड- दुर्गांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होणे, गड-दुर्गांची दुरवस्था होणे, गड-दुर्गांवर अपप्रकार होणे आदी चालूच आहे. पुरातत्त्व विभागाची या सर्वांच्या संदर्भात अनास्था दिसून येते.
गोवा मुक्तीलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतींना उजाळा देणार्या आग्वाद किल्ला (गडाच्या) संग्रहालयातील मद्यविक्रीचे केंद्र सरकारने बंद केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्यांच्या सामर्थ्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते गड-दुर्ग हे अतिक्रमणमुक्त व्हायला हवेत. यासाठी सरकारने कालबद्ध कार्यक्रम घोषित करावा, असे आवाहन हिंदु…
‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’, वक्फ बोर्डाला दिलेली अमर्याद सवलत, हलाल जिहाद अशा समस्या संपवण्यासाठी पुन्हा हिंदु राष्ट्रच आवश्यक असून त्यासाठी सर्वांनी वेळ देणे आवश्यक आहे,…
काँग्रेस सरकारच्या काळात संस्कृत भाषेची अवहेलना झाली; मात्र या सरकारने पुरस्काराच्या रकमेत समाधानकारक वाढ करून संस्कृत भाषेचा सन्मान वाढवावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री.…
पंचमहाभूत लोकोत्सव चालू असतांना कणेरी मठातील काही गायींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नेमका किती गायींचा मृत्यू झाला हे, तसेच गायींच्या मृत्यूचे कारण अद्याप…
आपला ऐतिहासिक वारसा, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकोट जतन करण्यासाठी आणि त्यांचे वैभव पुन्हा मिळवणे हेच आमचे एकमेव ध्येय आहे, असे समस्त…
मशिदींसाठी ‘वक्फ बोर्ड’ आहे, चर्चसाठी सुद्धा ‘स्वतंत्र चर्च समिती’ (डायोसेशन बोर्ड) आहे. हिंदूंच्या मंदिरांसाठी सुद्धा समिती किंवा मंडळाची स्थापना व्हायला हवी. हिंदूंच्या मंदिरांचे सुव्यवस्थापन व्हावे,…