भारताला सनातन धर्माचा पाया असल्याने आपण एक दिवस जगात सर्वश्रेष्ठ होऊ, असा विश्वास इस्रोचे शास्त्रज्ञ एस्.व्ही. शर्मा यांनी व्यक्त केला. ते पंचमहाभूत लोकोत्सवात २१ फेब्रुवारीला…
महाशिवरात्रीच्या निमित्ताने भगवान शिवाची कृपा संपादन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे ३ दिवसांचा विशेष ‘ऑनलाईन’ कार्यक्रम आणि सामूहिक नामजप यांचे आयोजन करण्यात आले होते.
‘वक्फ कायद्या’च्या माध्यमातून हिंदूंची घरे, दुकाने, शेती, भूमी आणि धार्मिक स्थळेच नव्हेत, तर सरकारची संपत्तीही सहज बळकावता येते. त्यामुळे हा कायदा त्वरित रद्द करण्यात यावा,…
मशिदींसाठी ‘वक्फ बोर्ड’ आहे, चर्चसाठी सुद्धा ‘स्वतंत्र चर्च समिती’ (डायोसेशन बोर्ड) आहे. हिंदूंच्या मंदिरांसाठी सुद्धा समिती किंवा मंडळाची स्थापना व्हायला हवी. हिंदूंच्या मंदिरांचे सुव्यवस्थापन व्हावे,…
जशपूर येथे ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या २५० लोकांनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला. यासाठी ‘अखिल भारतीय घरवापसी’ चळवळीचे प्रमुख प्रबल प्रतापसिंह जूदेव यांनी पुढाकार घेतला.
भगवान परशुरामाची मूर्ती असलेल्या या मंदिरात ग्रामस्थ नित्य येऊन पूजा-अर्चा करत होते. २० फेबु्रवारी या दिवशी ग्रामस्थ नेहमीप्रमाणे मंदिरात आले असता त्यांना भगवान परशुरामाच्या मूर्तीचे…
२१ फेब्रुवारी या दिवशी दिलेल्या निकालात न्यायालयाने म्हटले की, सक्रीय राजकारणात सहभागी लोकांना मंदिरांचे ‘अनुवांशिकेतर विश्वस्त’ म्हणून नियुक्ती केली जाऊ शकत नाही.
आज आधुनिक विज्ञानानेही आरोग्यासाठी शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यासह आध्यात्मिक आरोग्य महत्त्वाचे असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे भारतीय संस्कृती आणि अध्यात्म यांच्यात मनुष्याच्या सर्वांगीण विकासाची…
येथे आयोजित आंतरराष्ट्रीय शिवरात्री महोत्सवाच्या प्रथमदिनी म्हणजे १९ फेब्रुवारी या दिवशी व्यासपिठावरून ‘साबरी ब्रदर्स’ नावाच्या सुफी कलाकारांनी ‘अल्लाह हू’ नावाचे गाणे गायले. या वेळी बिलासपूरच्या…
‘श्रीसमर्थ संप्रदाया’चे पू. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्यशासनाने २०२२ चा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिला. याच पुरस्काराला विरोध करणारी जातीयवादी मंडळी आहेत, त्यांनी आतापर्यंत केवळ जातीयवादाचे विष…