Menu Close

‘उस्मानाबाद’चे ‘धाराशिव’ नामांतर करण्यास हरकत नाही; मात्र ‘औरंगाबाद’चा विचार चालू !

जुलै २०२२ मध्ये औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण करण्याच्या राज्यशासनाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

‘रामसेतू’ला राष्ट्रीय वारसा स्मारक घोषित करण्याची याचिका सुनावणी सूचीमध्ये समाविष्ट करण्याचे सर्वाेच्च न्यायालयाकडून मान्य

भाजप नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांची ‘रामसेतू हा राष्ट्रीय वारसा स्मारक घोषित करण्याचे केंद्रशासनाला निर्देश द्यावेत’, अशी मागणी करणारी जनहित याचिका सुनावणीच्या सूचीमध्ये समाविष्ट करण्याचे…

अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग – खासदार जेफ मर्कले आणि बिल हागेर्टी

अमेरिकेतील खासदार जेफ मर्कले आणि बिल हागेर्टी यांनी अमेरिकेच्या संसदेत अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य अंग असल्याचे सांगणारे एक विधेयक सादर केले आहे. चीन गेली अनेक…

भाजप सरकारकडून मंदिर आणि मठ यांच्या विकासासाठी १ सहस्र कोटी रुपयांची तरतूद

कर्नाटकातील भाजप सरकारने राज्याचा वर्ष २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला आहे. यात पुढील २ वर्षांत राज्यातील मठ आणि मंदिरे यांच्या विकासासाठी आणि जीर्णाेद्धारासाठी १ सहस्र…

राज्यात द्वेष आणि जातीयवाद पसरवणार्‍यांचा बंदोबस्त करा – हिंदु जनजागृती समिती

‘श्री समर्थ संप्रदाया’चे सर्वेसर्वा तथा पद्मश्री पूज्य अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाने वर्ष 2022 चा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर केला आहे; खरे तर या पुरस्काराने…

गडदुर्गांवरील इस्लामी अतिक्रमण नियोजित षड्यंत्र असल्याने पुरातत्व विभागाने काम करण्याची आवश्यकता – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा इतिहास सांगणार्‍या महाराष्ट्रातील गड-दुर्गावरील इस्लामी अतिक्रमण हे ठरवून केले जात आहे. ते रोखण्यासाठी पुरातत्व विभागाने काम करण्याची आवश्यकता आहे.

सोलापूर येथील सभेत १८ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमी हिंदूंकडून हिंदु राष्ट्र स्थापनेची गर्जना !

देश बळकावू पहाणार्‍या ‘वक्फ बोर्ड’चे पाशवी अधिकार काढून घेण्यासाठी संघटितपणे आवाज उठवा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक…

रत्नागिरी जिल्ह्यात मुसलमान लोकसंख्येत वाढ, तर हिंदु लोकसंख्येत लक्षणीय घट !

वर्ष २००१ आणि वर्ष २०११ या २ जनगणनांच्या आकडेवारीतील तुलनेतून जिल्ह्यातील हिंदूंसह ख्रिस्ती, शीख, बौद्ध, जैन आदींची लोकसंख्या घटली असून मुसलमान पंथियांची लोकसंख्या मात्र वाढली…

नेपाळमध्ये पुन्हा हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठीच्या अभियानाला प्रारंभ !

नेपाळचे पदच्युत केलेले राजे ज्ञानेंद्र शहा यांच्या हस्ते नेपाळला पूर्वीप्रमाणे हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी एका अभियानाला प्रारंभ करण्यात आला आहे.

भारत-पाकिस्तान देशांच्या सीमेवर ‘आम्ही पुणेकर’ संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार !

शत्रूशी लढणार्‍या जवानांना छ. शिवाजी महाराजांचा आदर्श आणि नैतिक मूल्ये तसेच त्यांच्या शौर्याचे प्रतिदिन स्मरण करून शत्रूंबरोबर लढण्याचे बळ मिळावे यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा…