वक्फ कायद्याच्या नावाने भारतियांची संपत्ती हडप केली जात आहे. हा लँड जिहादच असून वक्फ कायदा वेळीच रहित केला गेला नाही, तर भविष्यात भारताच्या पोटातून आणखी…
येथे २१ डिसेंबर या दिवशी झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेमध्ये ६०० हून अधिक उपस्थित धर्मप्रेमींनी धर्मकार्य करण्यासाठी कृतीशील होण्याचा निर्धार केला. सभेमध्ये वक्त्यांनी उपस्थित धर्मप्रेमींना संबोधित…
याआधीही मी अनेक मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त केली आहेत. लवकरच पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरही सरकारी नियंत्रणातून मुक्त करणार. नागरिकांची घरे आणि संतांच्या धर्मशाळा वाचवू, असे…
जेव्हा बांगलादेशी मुसलमान भारतीय व्हिसासाठी अर्ज करतात, तेव्हा त्यांना तो सहज मिळतो. याउलट जेव्हा बांगलादेशी हिंदूंना मात्र भारतीय व्हिसा मिळवण्यासाठी त्रास सहन करावा लागतो.
हिंदूंवर होणारे अन्याय दूर करण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना होय. या दृष्टीनेच हिंदु राष्ट्र-जागृती सभेमध्ये मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी बहुसंख्येने…
येथील सेक्टर-६९ मध्ये सार्वजनिक ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत शुक्रमार, २३ डिसेंबर या दिवशी नमाजपठण करण्यास हिंदु संघटनांनी विरोध केला. त्यांनी नमाजपठणासाठी आलेल्या मुसलमानांना हाकलून लावले.
राज्यात धर्मांतरविरोधी कायदा आणण्यासाठी राज्यशासन सकारात्मक – शंभूराज देसाई, मंत्री, महाराष्ट्र शासन
ग्रामीण किंवा आदिवासी भागातच नव्हे, तर शहरी भागातही दुर्बल आणि गरीब वस्ती असलेल्या ठिकाणी धर्मांतराचे प्रकार दिवसाढवळ्या चालू आहेत. हे प्रकार आढळूनही पोलीस कारवाई करण्यास…
भारत हा मुसलमानांसाठी रहाण्यासारखा देश राहिलेला नाही. त्यामुळे मी माझ्या परदेशात शिक्षण घेणार्या मुलांना तेथेच नोकरी करून तेथील नागरिकता घेण्यास सांगितले आहे, असे विधान सत्ताधारी…
कन्हैयालाल यांची हत्या करणार्या रियाज आणि गौस महंमद यांच्यासह ११ जणांवर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) विशेष एन्.आय.ए. न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट केले.
जळगाव येथे २५ डिसेंबर या दिवशी होणार्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या निमित्ताने २३ डिसेंबर या दिवशी वाहनफेरीच्या माध्यमातून शहरवासियांना सभेचे निमंत्रण देण्यात आले.