Menu Close

पोर्तुगिजांनी मंदिरे उद्ध्वस्त केल्याचा इतिहास गोमंतकियांनी विसरू नये – श्री. रणजित सावरकर

आपण आपल्या चुकांमधून शिकले पाहिजे. पोर्तुगिजांनी गोव्यातील मंदिरे उद्ध्वस्त केल्याचा इतिहास विसरू नये. त्यासाठी प्रत्येक मंदिराच्या आवारात त्या मंदिराचे मूळ स्थान कोठे होते ? ते…

क्रूर अफझलखानाला सुफी संत बनवण्यासाठी कबरीचे झालेले उदात्तीकरण रोखणार्‍या सरकारचे धन्यवाद – ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे

अफझलखानाचा इतिहास पहाता त्याची क्रूरता, धर्मांधता आणि कपटी वृत्ती लक्षात येते. अशी व्यक्ती कधीही आदर्श असू शकत नाही. काही विशिष्ट समाजाने अफझलखानाला सुफी संत दाखवण्याचा…

अमरावती येथे कत्तलीसाठी आणलेल्या १६३ गोवंशियांची पोलिसांकडून सुटका !

पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने ताजनगर येथील एका गोदामावर धाड टाकून कत्तलीसाठी आणलेल्या १६३ गोवंशियांची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी ११ धर्मांधांना कह्यात घेतले असून १…

पंजाबमध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून लाखो शिखांचे धर्मांतर !

‘इंडिया टुडे’ नियतकालिकाकडून पंजाबमध्ये झपाट्याने होत असलेल्या ख्रिस्ती धर्मांतरावर प्रकाश टाकण्यात आला आहे. पंजाब राज्यात ६५ सहस्र पाद्य्रांनी राज्यातील सर्व २३ जिल्ह्यांमध्ये लाखो शिखांचे धर्मांतर…

हिंदु समाजाने स्वतःच्या अस्तित्वासाठी हिंदु राष्ट्राचे आंदोलन प्रखर करणे आवश्यक – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

कलम ३७० हटल्यानंतरही काश्मीरमध्ये हिंदूंच्या लक्ष्यित हत्या थांबलेल्या नाहीत. काश्मीरमधून हिंदू पलायन करत आहेत. काश्मीरनंतर आता उत्तरप्रदेश, देहली, मध्यप्रदेश, गुजरात आदी राज्यांतील हिंदूंनी स्वतःच्या घरांवर…

सागर (मध्यप्रदेश) येथे सरकारी शिक्षक शमीम याने हिंदु महिलेचे केले धर्मांतर !

देहरा गावातील सरकारी शाळेत शिक्षक असणार्‍या शमीम याच्या विरोधात एका हिंदु महिलेचे धर्मांतर करण्यासमवेत तिच्या अल्पवयीन मुलीकडे वाईट दृष्टीने पाहिल्याच्या आणि तिचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी…

राज्यातील प्रमुख गड-दुर्ग इस्लामी अतिक्रमणाच्या विळख्यात !

सातारा येथील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझलखानाच्या थडग्याजवळील अवैध बांधकाम शासनाने पाडले; मात्र अशाच प्रकारचे अवैध बांधकाम राज्यातील विशाळगड, लोहगड, कुलाबा, दुर्गाडी, मलंगगड, माहीम, शिवडी आदी…

(म्हणे) ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर बंदी घाला !’ – काँग्रेसची मागणी

दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्या आगामी ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटावर राज्यातील काँग्रेसकडून बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी केरळच्या पोलीस महासंचालकांनी थिरूवनंतपूरम् शहराच्या पोलीस…

‘छत्रपती शिवाजी महाराज उद्याना’साठीची आरक्षित जागा बळकावण्याचा वक्फ बोर्डाचा प्रयत्न जागृत ग्रामस्थांमुळे फसला !

धर्मांधांकडून बळकावू पहात असलेली भूमी ग्रामपंचायतीने वर्ष २०१२ मध्येच ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्याना’करता आरक्षित केली आहे.

अफझलखानाच्या कबरीच्या आजूबाजूच्या वास्तू पाडल्याच्या प्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाने अहवाल मागवला

अफझलखानाच्या कबरीच्या आजूबाजूच्या वास्तू पाडल्याच्या प्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाने सातारा जिल्हाधिकारी आणि उपवनसंरक्षक यांच्याकडून अहवाल मागवला आहे.