Menu Close

लव्ह जिहादविरोधी कायदा’ आणि ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करा !

हाराष्ट्रात तात्काळ ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ आणि ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करण्यात यावा, तेलंगाणाचे आमदार टी. राजासिंह यांना जिवे मारण्याची धमकी देणार्‍यांवर कठोर कारवाई करावी आणि त्यांच्या…

आरे (देवगड जि. सिंधुदुर्ग) येथे राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांनी घेतली हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा

हिंदु जनजागृती समितीच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त हिंदु राष्ट्र संकल्प मासाच्या अंतर्गत तालुक्यातील आरे गावातील श्री देव आरेश्वर मंदिरानजीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर धर्माभिमानी…

भारतियांवर हलाल अर्थव्यवस्था थोपवली जात आहे – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त समितीच्या वतीने सेक्टर १२ मधील भावराम देवरास शाळेमध्ये ‘हलाल जिहाद’ या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

आंदोलनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमा झालेल्या काही आंदोलकांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’ आणि ‘नारा-ए-तकबीर (अल्ला सर्वांत मोठा आहे), अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे)च्या घोषणा दिल्या.

जिहादी प्रवृत्तीच्या दबावापुढे झुकून तेलंगाणातील सरकारकडून आमदार टी. राजासिंह यांना अटक – अधिवक्ता सुधीर वंदूरकर-जोशी, जिल्हामंत्री, विहिंप

टी. राजासिंह हे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार असल्यानेच त्यांना जिहादी प्रवृत्तीच्या दबावापुढे झुकून तेलंगाणातील के.सी.आर्. सरकारने कट रचून अटक केली. एकूणच तेलंगाणा सरकारची कृती ही पक्षपाती…

पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात भजन आणि कीर्तन करण्यास बंदी !

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील सभामंडपात भजन आणि कीर्तन करण्यास मंदिराचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी बंदी घातली आहे

आमदार टी. राजासिंह यांची कारागृहातून मुक्तता करावी – मंगेश खांदेल, हिंदु जनजागृती समिती

टी. राजासिंह यांच्या संवैधानिक अधिकारांचे रक्षण होण्यासाठी केंद्र शासन आणि तेलंगाणाचे राज्यपाल यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी १८ सप्टेंबर या दिवशी येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती…

ब्रिटनमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण !

ब्रिटनच्या लिसेस्टर शहरामध्ये १८ सप्टेंबरला मुसलमानांनी हिंदूंना लक्ष्य केल्यावर हिंदूंनीही त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे येथे तणावाची स्थिती निर्माण झाली.

हिंदूंंची बाजू सत्याची असल्याने अंतिम विजय निश्‍चित – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय

हिंदु बहुसंख्य असोत किंवा अल्पसंख्य असोत, हिंदूंची बाजू सत्याची आहे. म्हणून हिंदूंनी न्यायालयात कायदेशीर लढा दिला, तर निश्‍चितच अंतिम विजय हा हिंदूंचाच होणार आहे, असे…

मदरशांना दिले जाणारे अर्थसाहाय्य बंद करावे – अधिवक्ता मोतिसिंह राजपुरोहित, राजस्थान उच्च न्यायालय

आधार घेऊन केंद्र आणि राज्य सरकार यांनी मदरशांना शिक्षणाच्या नावाखाली अर्थसाहाय्य देणे, मदरसे उघडणे आणि मुलांना गोळा करणे आदी पूर्णपणे बंद करावे.