Menu Close

केवळ हिंदूंचे सण आल्यावरच प्रदूषण नियंत्रण मंडळ जागे होते – राजू यादव, करवीर तालुकाप्रमुख, शिवसेना

अनेक साखर कारखान्यांचे प्रदूषित पाणी वर्षभर पंचगंगा नदीत मिसळते. त्या वेळी प्रदूषण नियंत्रण मंडळ कोणतीच कृती करत नाही. केवळ गणेशोत्सव, तसेच हिंदूंचे सण आल्यावरच प्रदूषण…

सुराज्य निर्माण करण्यासाठी हिंदु राष्ट्र अपरिहार्य – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंदही आहे; पण यासमवेतच भारताचे विभाजन आणि त्या वेळी लक्षावधी हिंदु बांधवांच्या नरसंहाराची वेदनाही आहे. आम्हाला भारताला हिंदु राष्ट्र बनवून अखंड भारताच्या…

पाकिस्तानमध्ये हिंदु नागरिकावर ईशनिंदेचा खोटा आरोप करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न !

कुराणाविषयी कथित आक्षेपार्ह विधान केल्यावरून अशोक कुमार या स्वच्छता कर्मचार्‍याच्या विरोधात ईशनिंदेचा गुन्हा नोंदवण्यात आला.

कागदपत्रांच्या पूर्तर्तेअभावी ३३४ निर्वासित हिंदू पाकमध्ये परतले !

पाकिस्तानातील अत्याचारांमुळे तेथील हिंदू भारतात येत असतात; मात्र जुलै २०२२ पर्यंत येथे आलेल्या हिंदूंपैकी ३३४ हिंदू निर्वासित पुन्हा पाकिस्तानात परतले असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली…

‘झोमॅटो’च्या विरोधात तक्रार प्रविष्ट !

उज्जैन येथील महाकालेश्‍वर मंदिराचा अवमान केल्याच्या प्रकरणी ‘झोमॅटो’ ने क्षमायाचना केली होती, तसेच संबंधित विज्ञापन हटवले होते; मात्र आता या प्रकरणी अधिवक्ता विनित जिंदल यांनी…

जांब समर्थ (जालना) येथील श्रीराम मंदिरातून पंचधातूच्या ऐतिहासिक मूर्तींची चोरी !

जालना जिल्ह्यातील घानसावंगी येथील जांब समर्थ म्हणजे समर्थ रामदासस्वामी यांच्या जन्मगावी असलेल्या श्रीराम मंदिरातून ४५० वर्षांपूर्वीच्या पंचधातूच्या ऐतिहासिक मूर्ती चोरीला गेल्या आहेत.

नागपाडा (भायखळा) येथे गणपतीच्या मूर्तीवर अंडी फेकणार्‍या धर्मांधाला अटक !

नागपाडा (भायखळा) येथे २१ ऑगस्टच्या रात्री गणपतीच्या मूर्तीचा आगमन सोहळा चालू असतांना धर्मांधांनी अंडी फेकून मूर्तीची विटंबना करण्याचा प्रयत्न केला.

सध्याच्या शिक्षणपद्धतीत पालट घडवून आणण्याची नितांत आवश्यकता – सरन्यायाधीश रमणा

भारताचे सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांनी सध्याच्या शिक्षणपद्धतीविषयी खंत व्यक्त करत ती ब्रिटीशकालीन पद्धतीसारखीच असल्याचे सांगितले. यामध्ये पालट घडवून आणण्याची नितांत आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.

आजार बरे करण्यासाठी उपचारांना साधनेची जोड द्या – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

आज अनेक आजार असे आहेत की, ज्यांची कारणे किंवा त्यावरील उपचार आधुनिक विज्ञानाकडेही नाहीत; परंतु आयुर्वेद असे सांगतो की, आपल्या जीवनातील काही आजारांसाठी मागील जन्माचे…

हिंदूंवरील जिहादी आक्रमणे आणि ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’चा ‘धार्मिक पक्षपात’ यांविरोधात खोपोली येथे ‘हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन’ !

हिंदूंच्या हत्या, जिहादी आक्रमणे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ‘धार्मिक पक्षपात’ यांविरोधात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिळफाटा, खोपोली येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर २०…