Menu Close

महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड-दुर्गांवरील इस्लामी अतिक्रमण !

गड-दुर्गांचे महत्त्व केवळ ऐतिहासिक नाही, तर ते हिंदु राजांच्या पराक्रमाचे साक्षीदार आहेत. जे गड-दुर्ग परकीय आक्रमकांच्या तोफांनाही अभेद्य राहिले, ते गड-दुर्ग पुरातत्व विभागाच्या निष्क्रीयतेमुळे आज…

गणेशोत्सवाच्या माध्यमातून व्यापक धर्मप्रसार करण्याचा सोलापूर येथील गणेशोत्सव मंडळांचा निर्धार !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘सार्वजनिक उत्सव आदर्शरित्या कसा साजरा करावा ?’, या विषयावर ३ ऑगस्ट या दिवशी सोलापुरातील सार्वजनिक उत्सव मंडळांची बैठक घेण्यात आली.

छत्तीसगड येथे ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या विरोधात गावकर्‍यांचे आंदोलन !

येथील राजिम भागातील कौंदकेरा गावात ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून होणार्‍या हिंदूंच्या धर्मांतराच्या विरोधात शेकडो गावकर्‍यांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. ‘जर धर्मांतराचे प्रकार थांबले नाही, तर मोठे आंदोलन…

चित्रपटाला ‘हम दो हमारे बारह’ असे शीर्षक देणे, हा इस्लामोफोबिया’ – राणा अय्युब, पत्रकार

 ‘हम दो हमारे बारह’ या नवीन चित्रपटाचे केवळ ‘पोस्टर’ (फलक) प्रदर्शित झाल्यावर ‘आमच्या समाजाला लक्ष्य करण्यात आले आहे’, असा आरोप मुसलमान समाजाने केला आहे.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने १३ आणि १४ ऑगस्टला सांगली येथे ‘इतिहास अभ्यासवर्ग’ !

राष्ट्रजीवन सदैव रसरशीत आणि तेजस्वी ठेवण्यासाठी देवघरातील नंदादीपासारखी समाजमनाची सतत तेलवात करावी लागते. त्यासाठीच प्रतिवर्षीप्रमाणे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने १३ आणि १४ ऑगस्ट या दिवशी…

बांगलादेशात जिहाद्यांनी जाळली हिंदूंची ६ दुकाने !

येथील बोआलखली उपजिल्हामधील काधुरखिल गावात हिंदूंची ६ किराणा दुकाने मुसलमानांनी जाळली. यात दुकानाजवळील दोन शेळ्या दगावल्या, अशी माहिती ‘व्हाईस ऑफ बांगलादेश’ या ट्विटर खात्यावरून देण्यात…

उत्तरप्रदेशात मोहरमच्या निमित्ताने उभारलेले प्रवेशद्वार हटवण्यासाठी आमदाराच्या पित्याचे आंदोलन

उत्तरप्रदेशातील प्रतापगढ जिल्ह्यातील शेखपूर गावात मोहरमच्या निमित्ताने ‘मस्जिदनुमा गेट’ या नावाने प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. हे प्रवेशद्वार हटवण्यात यावे, अशी मागणी कुंडा मतरदारसंघाचे जनसत्ता दलाचे…

‘औरंगजेब वाईट बादशाह नव्हते, त्यांचा चुकीचा इतिहास दाखवला जात आहे’ – अबू आझमी यांची गोबेल्स नीती

औरंगजेब यांचा खरा इतिहास दाखवला, तर हिंदू अप्रसन्न होणार नाहीत. अनेक लोकांचे नाव ‘औरंगजेब’ ठेवण्यात आले आहे. औरंगाबादमध्येही अनेकांचे नाव ‘औरंगजेब’ असल्याचे आपल्या लक्षात येईल.

बरेली (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांच्या वस्तीमधून कावड यात्रेकरूंना जाण्यापासून रोखले !

कावड यात्रेकरू येथील दुनका परिसरातील मुसलमानबहुल भागातून जातांना त्यांना मुसलमानांकडून रोखण्यात आले. त्यांना मार्ग पालटण्यास सांगण्यात आले.

धर्मांतराचे गुन्हेगारीकरण रोखायला हवे – भारतीय मानवाधिकार परिषद

नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील एका महिलेच्या धर्मपरिवर्तनाचा प्रकार हा अवैध असल्याचे पडताळणीतून सिद्ध झाले आहे. महिलेने तक्रार करूनही नोंद घेतली नाही, हा प्रकार अत्यंत गंभीर…