पुरातत्व विभागाकडून जर ढासळेल्या तटबंदी आणि बुरुज यांची दुरुस्ती करण्यासाठी आर्थिक तरतूद नसेल, तर आम्ही शिवभक्त लोकवर्गणी काढून याची उभारणी करू.
ज्ञानवापीच्या प्रकरणी येथील जिल्हा न्यायालयात सुनावणी चालू झाली आहे. हिंदु पक्षाकडून युक्तीवाद करण्यात येत आहे. यापूर्वी मुसलमान पक्षाकडून युक्तीवाद पूर्ण करण्यात आला आहे.
राज्यातील रामनगर जिल्ह्यातून पोलिसांनी ७ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली. त्यांच्याकडून बनावट ओळखपत्र जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे घुसखोर येथील कपड्याच्या एका कारखान्यात…
राज्यातील गिरिडीह जिल्ह्यात असलेल्या पाल्मो गावातील सरकारी शाळेत इयत्ता चौथीत शिकणार्या एका विद्यार्थ्याला वर्गाच्या फलकावर ‘जय श्रीराम’ लिहिल्यासाठी बेदम मारहाण करण्यात आली.
जिल्ह्यातील गुंडलूपेट शहरात बकरी ईदच्या दिवशी शाळेतील मुसलमानेतर विद्यार्थ्यांना दर्गा (मुसलमानाचे थडगे असलेले ठिकाण) आणि मशीद यांमध्ये फिरण्यासाठी नेण्यात आल्याची घटना समोर आली.
उत्तर भारतात प्रारंभ झालेल्या कावड यात्रेवर जिहाद्यांकडून आक्रमण होण्याची शक्यता असल्याने सतर्क रहाण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना दिली. उत्तराखंड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आदी राज्यांना ही सूचना…
येथील खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकवण्यात येणार्या पुस्तकावर बजरंग दलाने आक्षेप घेतला आहे. ‘कॉन्व्हेंट शाळेचे इस्लामीकरण करण्यात येत आहे’, असा आरोप बजरंग दलाकडून करण्यात आला…
बांगलादेशच्या टांगेल जिल्ह्यातील मिर्झापूर उपजिल्ह्यात असलेल्या भुसुंडी येथे बांगलादेशात सत्तेवर असलेल्या ‘युनियन अवामी लीग’ या पक्षाचा नेता अबुल खैर बक्षी याने २५-३० कट्टरतावादी मुसलमानांच्या साहाय्याने…
जिल्ह्यात यावर्षी जानेवारी २०२२ ते १० जुलैपर्यंत लव्ह जिहादच्या ४६ घटना घडल्या आहेत. याविषयी बाल कल्याण समितीच्या म्हणण्यानुसार या प्रकरणातील बहुतांश मुलींनी सांगितले की, त्यांना…
आज अर्थसंपन्न व्यक्तीच राज्यव्यवस्थेत प्रभावशाली मानली जाते. तसेच अर्थसंपन्नतेमुळेच अमेरिका, इंग्लंड आदी देश पुढारलेले म्हणवले जातात ! म्हणूनच अर्थकारण महत्त्वाचे आहे.