Menu Close

धर्मांध संघटना ‘कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया’च्या कार्यक्रमाला १ सहस्र ५०० विद्यार्थिनी उपस्थित रहाणार !

कर्नाटकातील हिजाबच्या वादावरून उसळलेल्या हिंसाचाराची सूत्रधार असल्याचा आरोप असलेल्या ‘कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया’ या धर्मांध संघटनेने १६ जुलै या दिवशी येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले…

नूपुर शर्मा यांचा शिरच्छेद करण्याची चिथावणी देणार्‍या गौहर चिश्तीला अटक !

अजमेर येथील ख्वाजा मोइनुद्दीन चिश्तीच्या दर्ग्यातील खादिम (सेवेकरी) गौहर चिश्ती याला भाग्यनगर येथून अटक करण्यात आली. उदयपूर येथील कन्हैयालाल यांची हत्या करणार्‍यांशी त्याचा संबंध असल्याचे…

चेन्नई येथे ‘भारत हिंदु मुन्नानी’च्या साप्ताहिक बैठकीत करण्यात आले ‘हिंदु राष्ट्रा’विषयी मार्गदर्शन !

‘भारत हिंदु मुन्नानी’या संघटनेने येथील श्री अंगलापरमेश्वरी मंदिर, पट्टलम् येथे १० जुलै २०२२ या दिवशी नियमित साप्ताहिक बैठकीचे आयोजन केले होते.

नूपुर शर्मा यांच्या समर्थकांच्या हत्येसाठी पाकने सामाजिक माध्यमांद्वारे दिले ४० लोकांना प्रशिक्षण !

नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट करणारे उदयपूर येथील कन्हैयालाल यांच्या हत्येच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा आणि राजस्थान आतंकवादविरोधी पथक चौकशी करत आहेत.

जेसोर (बांगलादेश) येथे ११ हिंदूंचे इस्लाममध्ये बलपूर्वक धर्मांतर !

बकरी ईदच्या दिवशी बांगलादेशातील जेसोर जिल्ह्यात असलेल्या झिकरगच्छा येथील ऋषिपल्ली येथे ११ हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करण्यात आले.

स्वराज्यासाठी प्राणार्पण करून अतुलनीय पराक्रम गाजवणारे शूर सरदार बाजीप्रभु देशपांडे !

भोर तालुक्यातील (जिल्हा पुणे) हिरडस मावळमधील पिढीजात सरदार म्हणजे बाजीप्रभु देशपांडे. त्यांचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य हेरून छत्रपती शिवाजी महाराज यांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपलेसे…

रा.स्व. संघाच्या १३ स्वयंसेवकांची निर्दोष मुक्तता !

केरळ उच्च न्यायालयाने १ एप्रिल २००८ या दिवशी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता विष्णु याच्या हत्येच्या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १३ स्वयंसेवकांची निर्दोष सुटका केली.

उत्तराखंड : गोरक्षण करण्यासाठी बेरोजगारांना गायींचे संगोपन करण्याचे दायित्व देणार !

येथील भाजप शासनाने ‘ग्राम गोरक्षण समित्या’ स्थापन करण्याची योजना बनवली आहे. या समित्यांमधील प्रत्येक सदस्याला बेवारस गायींचे संगोपन करण्याचे दायित्व देण्यात येणार आहे.

ईदच्या दिवशी दुर्गाडी गडावर आरतीसाठी प्रवेश नाकारल्याने हिंदू आणि शिवसेना यांच्याकडून निषेध !

बकरी ईदच्या निमित्ताने दोन्ही समाजांमध्ये वाद होऊ नयेत; म्हणून येथे ईदनिमित्त नमाजपठण होत असतांना आरती आणि घंटानाद करण्यासाठी हिंदूंना प्रवेशबंदी केली जाते.

(म्हणे) ‘श्रीलंकेच्या राष्ट्रपतींचे जे हाल होत आहेत, तसेच पंतप्रधान मोदी यांचेही होतील !’

मला वाटते भारतात पंतप्रधान मोदी यांचे तेच हाल होतील, जे श्रीलंकेत राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांचे होत आहेत, असे विधान बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे आमदार इद्रीस अली…