Menu Close

अंकलेश्‍वर (गुजरात) येथील खासगी शाळेत मुसलमान विद्यार्थिनींना हिजाब काढायला लावले !

अंकलेश्‍वर येथील खासगी ‘लायन्‍स स्‍कूल’मध्‍ये १३ मार्चला इयत्ता १० वीची गणिताची परीक्षा चालू होण्‍यापूर्वी काही मुसलमान विद्यार्थिनींना परीक्षा केंद्राच्‍या प्रभारी प्रशासकाने हिजाब हटवण्‍यास भाग पाडल्‍याचा…

OTT Platforms Banned : १८ ओटीटी मंच, १९ संकेतस्थळे, १० अ‍ॅप्स आणि सामाजिक माध्यमांवरील ५७ खाती केली बंद !

केंद्रशासनाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने देशभरातील १८ ओटीटी मंच (प्लॅटफॉर्म) यांवर बंदी घातली आहे. तसेच १९ संकेतस्थळे, १० अ‍ॅप्स, ओटीटी मंचांची सामाजिक माध्यमांवरील ५७ खाती…

आंबेगाव (पुणे) येथे महाशिवरात्रीच्या निमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान !

शिव शंभो युवा प्रतिष्ठान’च्या माध्यमातून चिंचोली (देशपांडे), लांडेवाडी, आंबेगाव येथे ३ दिवसांचा महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात आला होता. याचे औचित्य साधून हिंदु जनजागृती समिती आणि…

स्वसंरक्षण प्रशिक्षण ही काळाची आवश्यकता ! – सौ. जान्हवी भदिर्के, हिंदु जनजागृती समिती

सद्यःस्थितीत महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढत आहेत. पोलीस आणि प्रशासन प्रत्येक वेळी आपल्या रक्षणासाठी पोचेलच, असे शक्य नाही. वाईट प्रसंग कधीही ओढवू शकतो. त्या प्रसंगातून वाचण्यासाठी…

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदु धर्मासाठी केलेल्या बलीदानाचे स्मरण ठेवूया ! – जुगल किशोर वैष्णव, हिंदु जनजागृती समिती

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदु धर्मासाठी बलीदान दिले. याचे स्मरण ठेवून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदान मास हा आपण सर्वांनी व्रतस्थ होऊन पाळूया, असे…

हिंदु जनजागृती समितीचे रमेश शिंदे यांनी पोलिसांचा पक्षपात उघड करताच श्री काळाराम मंदिराला दिलेली नोटीस पोलिसांकडून मागे !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी एका प्रकरणातील पोलिसांच्या कारवाईमागील पक्षपाती भूमिका उघड केल्यानंतर श्री काळाराम मंदिराला ध्वनीक्षेपकाप्रकरणी पाठवलेली कारवाईची नोटीस पोलिसांनी…

मुंबईतील ८ रेल्वे स्थानकांची परकीय नावे बदलण्याच्या शासनाच्या निर्णयाचे अभिनंदन !

महाराष्ट्रातील महायुती सरकारने मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची असलेली परकीय नावे बदलून त्यांना स्वदेशी नावे देण्याच्या सुत्य निर्णय घेतला आहे. त्याचे आम्ही हिंदु जनजागृती समितीच्या वतीने…

अहमदनगर जिल्ह्याच्या ‘अहिल्यानगर’ नामकरणाला मंत्रीमंडळाची मान्यता !

अहमदनगर शहर आणि जिल्हा यांचे नामकरण ‘अहिल्यानगर’ असे करण्यास मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. १३ मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

अमेठी (उत्तरप्रदेश) येथील ८ रेल्वे स्थानकांची नावे पालटणार !

अमेठी जिल्ह्यातील ८ रेल्वेस्थानकांची नावे पालटण्यास रेल्वे मंत्रालयाकडून मान्यता देण्यात आली आहे. आता जैस रेल्वे स्थानक गुरु गोरखनाथ धाम म्हणून ओळखले जाईल. जिल्ह्यातील अन्य ७…

कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने रमझानसाठी पालटल्या शाळांच्या वेळा !

मुसलमानांचा पवित्र मास रमझानच्या पार्श्‍वभूमीवर कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने शाळांच्या वेळांमध्येच पालट केले आहेत. तसा आदेश राज्यातील शाळांना देण्यात आला आहे.