Menu Close

भाजपच्या प्रवक्त्या नुपुर शर्मा यांना इस्लामी कट्टरतावाद्यांकडून बलात्कार करून गळा चिरण्याची धमकी !

 देहली भाजपच्या नेत्या आणि पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपुर शर्मा यांना इस्लामी कट्टरतावाद्यांकडून बलात्कार करण्यासह गळा चिरून हत्या करण्याची धमकी दिली जात आहे

केरळ उच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे अंतर्वस्त्र भगवे आहे !

आमच्या अलप्पुझा येथील सभेतील घोषणा ऐकून केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आश्‍चर्यचकित झाले. याचे कारण तुम्हाला ठाऊक आहे का ? याचे कारण म्हणजे त्यांचे अंतर्वस्त्र भगवे…

समान नागरी कायदा सहन केला जाणार नाही ! – जमीयत उलेमा ए-हिंदचा थयथयाट

मी गरळओक करतो, असे मला सांगितले जाते. मला प्रश्‍न विचारले जातात; मात्र जे गरळओक करत आहेत, त्यांच्याविषयी कुणीच काही बोलत नाही. आमचे अस्तित्व नष्ट करण्याचा…

आसाममध्ये हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी ख्रिस्ती धर्मप्रसारकांकडून पारंपरिक बिहू नृत्य आणि संगीत यांचा वापर !

 राज्यात ख्रिस्ती धर्मप्रचारकांच्या धर्मांतराच्या कारवाया वाढल्या असून ते  चहाच्या बागांमध्ये काम करणारे आर्थिकदृष्ट्या मागास असलेले नेपाळी आणि आदिवासी हिंदू यांना लक्ष्य करत आहेत. यासाठी ते…

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधना आणि धर्मसेवा करण्याचा सर्व धर्माभिमान्यांचा निर्धार !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे ‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा’

विसापूर (जिल्हा सातारा) येथील सुभेदार विजय शिंदे यांना वीरगती

लडाख येथे सैनिकांना घेऊन जाणारी बस नदीमध्ये कोसळून मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये खटाव तालुक्यातील विसापूर येथील सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांना वीरमरण प्राप्त झाले.

(म्हणे) ‘भारताने जम्मू-काश्मीरला कलम ३७० पुन्हा बहाल करावे !’ – पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ

 आशियातील चिरस्थायी शांततेसाठी भारताने ५ ऑगस्ट २०१९ पूर्वी असलेली जम्मू-काश्मीरची स्थिती कायम ठेवावी आणि जम्मू-काश्मीर राज्याला कलम ३७० पुन्हा बहाल करावे. जेणेकरून जम्मू-काश्मीरचा प्रश्‍न चर्चेने…

मंदसौर (मध्यप्रदेश) येथे शिवभक्त मुसलमान व्यक्तीने विधीवत् केली घरवापसी !

कुठेतरी मी स्वतःला अपूर्ण समजत होतो. आज मी पूर्ण झालो आहे. आता धर्मांतर केल्यानंतर मी पूर्ण हिंदु झालो असून परम शिवभक्तही आहे – शेख जफर…

(म्हणे) ‘मुसलमान रस्त्यावरून नीट चालूही शकत नाहीत, असे वातावरण निर्माण केले जात आहे !’

‘अखंड भारत’ बनवण्याची भाषा केली जात असतांना मुसलमान या देशात रस्त्यावरून नीट चालूही शकत नाही, असे वातावरण निर्माण केले जात आहे. हा कोणता ‘अखंड भारत’…

उत्तराखंडमध्ये समान नागरी कायद्याच्या प्रारूपासाठी समितीची स्थापना

उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राज्यात समान नागरी कायदा करण्याचे आश्‍वासन विधानसभा निवडणुकीत दिले होते.