Menu Close

‘पी.एफ.आय.’च्या २ नेत्यांना अटक होण्याची शक्यता !

अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या जिहादी संघटनेच्या दोन नेत्यांविरुद्ध ‘मनी लाँड्रिंग (आर्थिक अपव्यवहार) प्रतिबंधक कायदा, २००२’च्या तरतुदींखाली लक्ष्मणपुरीच्या विशेष न्यायालयासमोर गुन्हा नोंदवला…

मुंबई येथे मशिदीत ध्वनीक्षेपकावरून नमाजपठण करणाऱ्या इमामाविरुद्ध गुन्हा नोंद !

१३ मे या दिवशी पार्कसाईट पोलीस ठाणे हद्दीतील अक्सा मशिदीमध्ये पहाटे ५.३० वाजता इमाम अब्दुल माजिद महमंद दिलशाद शेख याने ध्वनीक्षेपकावरून नमाजपठण केले.

उत्तरप्रदेशात आमीरकडून शिक्षिकेवर बलात्कार !

राज्यातील शाहजहांपूर येथे आमीर नावाच्या एका वासनांधाने शाळेतून परतणाऱ्या शिक्षिकेला इच्छित स्थळी सोडण्याच्या बहाण्याने तिला स्वतःच्या वाहनात बसवले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला. या वेळी…

बाबरी घेतली; मात्र ज्ञानवापी मशीद घेऊ देणार नाही !

मी केंद्र सरकारला सांगू इच्छितो की, आमची एक बाबरी गमावली आहे. दुसरी मशीद कदापि गमावणार नाही. तुमच्या निष्क्रीयतेमुळे न्यायाची हत्या करून आमची मशीद ओरबडून घेण्यात…

हिंदीपेक्षा इंग्रजी अधिक मौल्यवान ! – तमिळनाडूचे शिक्षणमंत्री

हिंदी बोलणारे लोक आमच्याकडे पाणीपुरी विकतात, असे संतापजनक विधान तमिळनाडूचे शिक्षणमंत्री पोनमुडी यांनी केलेे. कोईंबतूर येथील भारथिअर विद्यापिठाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते.

मशिदीच्या सर्वेक्षणावर स्थगिती आणण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

दिवाणी न्यायालयाच्या या आदेशावर स्थगिती आणण्यासाठी वाराणसी येथील ‘अंजुमन ए इंतेजामिया मशिदी’च्या व्यवस्थापकीय समितीने सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.

पाकमध्ये हिंदूंच्या मंदिराची तोडफोड करणाऱ्या २२ जणांना प्रत्येकी ५ वर्षांचा कारावास

पाकचे सरन्यायाधीश गुलजार अहमद यांनी म्हटले होते, ‘कल्पना करा की, अपवित्र करणाऱ्या अशा घटनेमुळे हिंदूंना किती मानसिक त्रास झाला असेल ?’ या तोडफोडीचा पाकच्या संसदेतही…

केंद्र आणि राज्य सरकार आम्हाला संरक्षण देण्यात अपयशी !

जिहादी आतंकवाद्यांनी काश्मीरमधील बडगाव जिल्ह्यातील चदूरा येथे राहुल भट या हिंदु सरकारी कर्मचार्‍याची तहसीलदार कार्यालयात घुसून हत्या केल्यानंतर येथे असंतोष निर्माण झाला. याविरुद्ध काश्मिरी हिंदूंंकडून…

उत्तरप्रदेशमधील मदरशांमध्ये राष्ट्रगीत लावण्यास आरंभ !

उत्तरप्रदेशमधील सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत लावणे अनिवार्य असल्याचा निर्णय उत्तरप्रदेश सरकारने घेतल्यानंतर १३ मे या दिवशी राज्यातील बहुतांश मदरशांमध्ये राष्ट्रगीत लावण्यात आले.